शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

ह्युंदाईही कारच्या किंमती वाढविणार...बंपर ऑफरचे शेवटचे 10 दिवस उरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2018 17:49 IST

कंपनीचा उत्पादनखर्च वाढल्याने ही वाढ करण्यात येणार आहे.

नवी दिल्ली : देशातील दुसऱ्या क्रमांकाची कार कंपनी ह्युंदाई आपल्या कारच्या किंमती 30 हजार रुपयांपर्यंत वाढविणार आहे. यामुळे कमी किंमतीमध्ये आणि वर्षसमाप्तीच्या ऑफरवर कार खरेदी करण्याचा शेवटचे 10 दिवस उरले आहेत. कंपनीचा उत्पादनखर्च वाढल्याने ही वाढ करण्यात येणार आहे. महत्वाचे म्हणजे टाटा, महिंद्रासह अन्य कार कंपन्याही दरवाढ करणार आहेत.

ह्युंदाई मोटर्सने ही माहिती दिली आहे. ह्युंदाईच्या सर्व मॉडेल्सचे दर 30 हजारांपर्यंत वाढविण्यात येणार आहेत. कंपनी 3.89 लाख रुपयांपासून 26.84 लाख रुपयांपर्यंत किंमतीच्या कार भारतात विकते. यामध्ये सँट्रोपासून टक्सन या कारचाही समावेश आहे. 

गेल्या आठवड्यातच टाटा मोटर्स, फोर्ड इंडिया, निसान, मारुती सुझुकी या कंपन्यांनी गाड्यांच्या किंमती वाढविण्याची घोषणा केली होती. शिवाय टोयोटा, बीएमडब्ल्यू, रेनॉल्ट आणि इसुझुही आपल्या कारच्या किंमती वाढविणार आहे. 

काय आहे संधी?नवीन कार घ्यायची असल्यास उत्सव काळ किंवा वर्षसमाप्तीचा काळ उत्तम असतो. कारण या काळात कंपन्या डिस्काऊंट जाहीर करतात. साधारणत: कंपन्या 1 जानेवारी किंवा सहा महिन्यांमध्ये दर वाढवतात. यामुळे वाढणारे दर आणि वर्ष संपण्याचा डिस्काऊंट असे गणित पकडल्यास लाखभर रुपये वाचतात. यामुळे कमी बजेट असलेल्यांनाही याचा फायदा मिळतो. त्यांना बजेटमध्ये नसणारी कारही या काळात खरेदी करता येते.

टॅग्स :Hyundaiह्युंदाईMaruti Suzukiमारुती सुझुकीTataटाटा