शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

आहा, जबरदस्त मायलेजवाली इनोव्हा! १०० टक्के इथेनॉलवर चालणार, २९ ला लाँचिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2023 10:49 IST

 गेल्या वर्षी टोयोटाने हायड्रोजनवर चालणारी Toyota Mirai EV लाँच केली होती.

पेट्रोल, डिझेलवरील कार आता परवडेनाशा झाल्या आहेत. इलेक्ट्रीक कारच्या किंमतीदेखील आवाक्याच्या बाहेर आहेत. असे असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी गेल्या काही काळापासून इथेनॉलची स्तुती करत आहेत. आपल्याकडे पुरेसे इथेनॉल उपलब्ध आहे, त्याचा वापर इंधन म्हणून केला तर इंधनाच्या किंमती कमी होतील आणि शेतकऱ्यांनाही पैसा मिळेल असे ते म्हणत होते. आता टोयोटाची १०० टक्के इथेनॉलवर चालणारी कार येत आहे. 

 गेल्या वर्षी टोयोटाने हायड्रोजनवर चालणारी Toyota Mirai EV लाँच केली होती. टोयोटाच्या इनोव्हाच्या लाँचिंगची घोषणा खुद्द गडकरींनीच केली आहे. २९ ऑगस्टला मी १०० टक्के इथेनॉलवर चालणारी लोकप्रिय इनोव्हा कार लाँच करणार आहे, असे ते म्हणाले आहेत. गडकरी एका कार्यक्रमात बोलत होते. 

2004 मध्ये देशात पेट्रोलच्या किमती वाढल्यानंतर आपण जैव-इंधनामध्ये रस घेण्यास सुरुवात केली आणि त्यासाठी ब्राझीलला भेट दिली होती. जैव-इंधन चमत्कार करू शकते आणि पेट्रोलियमच्या आयातीवर खर्च होणारे मोठ्या प्रमाणावर परकीय चलन वाचवू शकते. आम्हाला स्वावलंबी व्हायचे असेल तर ही तेल आयात शून्यावर आणावी लागेल. सध्या ती 16 लाख कोटी रुपये आहे. हे अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान आहे, असे ते म्हणाले. 

 

टॅग्स :ToyotaटोयोटाNitin Gadkariनितीन गडकरी