शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आहा, जबरदस्त मायलेजवाली इनोव्हा! १०० टक्के इथेनॉलवर चालणार, २९ ला लाँचिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2023 10:49 IST

 गेल्या वर्षी टोयोटाने हायड्रोजनवर चालणारी Toyota Mirai EV लाँच केली होती.

पेट्रोल, डिझेलवरील कार आता परवडेनाशा झाल्या आहेत. इलेक्ट्रीक कारच्या किंमतीदेखील आवाक्याच्या बाहेर आहेत. असे असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी गेल्या काही काळापासून इथेनॉलची स्तुती करत आहेत. आपल्याकडे पुरेसे इथेनॉल उपलब्ध आहे, त्याचा वापर इंधन म्हणून केला तर इंधनाच्या किंमती कमी होतील आणि शेतकऱ्यांनाही पैसा मिळेल असे ते म्हणत होते. आता टोयोटाची १०० टक्के इथेनॉलवर चालणारी कार येत आहे. 

 गेल्या वर्षी टोयोटाने हायड्रोजनवर चालणारी Toyota Mirai EV लाँच केली होती. टोयोटाच्या इनोव्हाच्या लाँचिंगची घोषणा खुद्द गडकरींनीच केली आहे. २९ ऑगस्टला मी १०० टक्के इथेनॉलवर चालणारी लोकप्रिय इनोव्हा कार लाँच करणार आहे, असे ते म्हणाले आहेत. गडकरी एका कार्यक्रमात बोलत होते. 

2004 मध्ये देशात पेट्रोलच्या किमती वाढल्यानंतर आपण जैव-इंधनामध्ये रस घेण्यास सुरुवात केली आणि त्यासाठी ब्राझीलला भेट दिली होती. जैव-इंधन चमत्कार करू शकते आणि पेट्रोलियमच्या आयातीवर खर्च होणारे मोठ्या प्रमाणावर परकीय चलन वाचवू शकते. आम्हाला स्वावलंबी व्हायचे असेल तर ही तेल आयात शून्यावर आणावी लागेल. सध्या ती 16 लाख कोटी रुपये आहे. हे अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान आहे, असे ते म्हणाले. 

 

टॅग्स :ToyotaटोयोटाNitin Gadkariनितीन गडकरी