शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

जगातील सर्वात मोठी कंपनी टोयोटाचे 14 पैकी 12 प्लांट अचानक बंद; जपानमध्ये कंपनीत उडाली खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2023 11:03 IST

उत्पादन पुन्हा कधी सुरू होईल हे कंपनीने स्पष्ट केलेले नाही. परदेशातील कारखान्यांवरही परिणाम झाला की नाही हे देखील कंपनीने सांगितलेले नाहीय.

जगातील सर्वात मोठ्या वाहन निर्माता कंपनीत मंगळवारी खळबळ उडाली होती. कंपनीने जपानमधील १४ पैकी १२ प्रकल्प अचानक बंद केले आहेत. सायबर हल्ला झाल्याने हे करावे लागल्याची शक्यता आहे. 

टोयोटाने मंगळवारी जारी केलेल्या निवेदनात कंपनीच्या सिस्टिममध्ये समस्या आल्याने जपानमध्ये १४ पैकी १२ फॅक्टरींमधील काम रोखण्यात आले आहे. हा सायबर हल्ला असेल असे आम्हाला वाटत नाही, असे म्हटले आहे. 

12 फॅक्टरींमधील २५ लाईनवर परिणाम झाला आहे. सिस्टिममध्ये समस्या आल्याने पार्ट्सची ऑर्डर पुरविणे अशक्य झाले आहे. सध्यातही हा सायबर हल्ला नाही, असे वाटतेय. परंतू, या प्रकरणाची आम्ही चौकशी करु आणि लवकरच काम सुरळीत सुरु करू, असे टोयोटाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. 

उत्पादन पुन्हा कधी सुरू होईल हे कंपनीने स्पष्ट केलेले नाही. परदेशातील कारखान्यांवरही परिणाम झाला की नाही हे देखील कंपनीने सांगितलेले नाहीय. दक्षिणेकडील क्युशू प्रदेशातील टोयोटा फॅक्टरी आणि क्योटो येथील उपकंपनी दैहत्सूचा फॅक्टरी कार्यरत आहे, असे प्रवक्त्याने सांगितले. 

या बातमीनंतर टोयोटाचा शेअर घसरला होता. 0.64 टक्क्यांनी घसरून 2,421.0 येन वर आला होता. यामुळे टोकियो मार्केटमधील दुपारच्या ब्रेकच्या आधी अचानक विक्रीचा वेग कमी झाल्याचे दिसत होते. गेल्या वर्षीही टोयोटाच्या एका सहाय्यक कंपनीवर सायबर हल्ला झाला होता. यामुळे सर्व कारखाने बंद ठेवावे लागले होते. 

टॅग्स :Toyotaटोयोटा