शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

मुलांनो मोबाईल सोडा आणि मैदानात चला... सांगेतय पीटी उषा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2018 21:13 IST

मुलांनो मोबाईल सोडा आणि मैदानात चला, असा संदेश तिने युवा पीढीला दिला आहे.

ठळक मुद्देसध्याच्या घडीला लहान मुलं खेळतात, पण ती मोबाईमध्ये.

मुंबई : सध्याच्या घडीला लहान मुलं खेळतात, पण ती मोबाईमध्ये. त्यामुळे सध्याची युवा पीढी ही जास्त मैदानात खेळताना दिसत नाही. या साऱ्या गोष्टी भारताची माजी धावपटू पीटी उषाला समजल्या आहेत. त्यामुळेच मुलांनो मोबाईल सोडा आणि मैदानात चला, असा संदेश तिने युवा पीढीला दिला आहे.

उषा म्हणाल्या, " सध्याच्या घडीला लहान मुलं मैदानात फार कमी दिसतात. मोबाईलमध्ये गेम खेळण्यामध्येच त्यांना अधिक रस आहे. पण ते फक्त मोबाईलमध्ये खेळ खेळत राहीले तर भारताला चांगले खेळाडू मिळू शकणार नाहीत. मोबाईल वाईट आहे, असे मला म्हणायचे नाही. पण प्रत्येकाने एखाद्या गोष्टीचा किती आणि कसा वापर करायचा हे ठरवायला हवे. आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळाडूंनी मोबाईल कमी वेळा वापरले होते, त्यामुळे त्यांना चांगली कामगिरी करता आली. "

टॅग्स :Asian Games 2018आशियाई क्रीडा स्पर्धा