शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

भारताच्या अरपिंदर सिंगची ऐतिहासिक भरारी, काँटिनेंटल स्पर्धेत जिंकले कांस्यपदक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2018 01:24 IST

आयएएएफच्या कॉंटिनेंटल कप स्पर्धेत पदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू बनण्याचा मान अरपींदर सिंगने पटकावला आहे.

आॅस्ट्रावा (झेक प्रजासत्ताक) : भारताचा स्टार अ‍ॅथलिट अरपिंदर सिंग याने देशासाठी अभिमानास्पद कामगिरी करताना आयएएएफ कॉन्टिनेंटल चषक स्पर्धेत रविवारी तिहेरी उडीमध्ये कांस्य पदकाची कमाई केली. विशेष म्हणजे या स्पर्धेत पदक जिंकणारा अरपिंदर पहिला भारतीय खेळाडू ठरला.नुकताच झालेल्या जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत अरपिंदरने आपल्या पहिल्याच प्रयत्नात १६.५९ मीटरची उडी घेतली. यानंतरच्या दोन प्रयत्नांमध्ये त्याला प्रत्येकी १६.३३ मीटर इतकीच झेप घेता आली. यामुळे त्याला दोन अ‍ॅथलिटच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्यापासून मुकावे लागले. मात्र, असे असले तरी त्याने कांस्य पदक पटकावून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. वर्षातून एकदाच होणाऱ्या या प्रतिष्ठीत स्पर्धेमध्ये अरपिंदर आशिया पॅसिफिक संघाचे प्रतिनिधित्त्व करत होता. अरपिंदरची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी १७.१७ मीटर अशी असून जकार्ता येथे आशियाई स्पर्धेत त्याने १६.७७ मीटरची उडी घेतली होती.स्पर्धेच्या इतिहासावर नजर टाकल्यास, आतापर्यंत कोणत्याही भारतीयाला या स्पर्धेत पदक मिळवणे शक्य झाले नव्हते. मात्र अरपिंदरने हे अपयश धुवून काढले. २०१० सालाच्या आधी या स्पर्धेकडे आयएएएफ विश्वचषक स्पर्धा असे ओळखले जात असे.दरम्यान, अरपिंदरने कांस्य पटकावले असले, तरी त्याला या स्पर्धेत तगड्या आव्हानाला सामोरे जावे लागले. अमेरिकेचा विद्यमान आॅलिम्पिक आणि जागतिक विजेता ख्रिस्टियन टेलर याने १७.५९ मीटरची झेप घेत सुवर्ण पटकावले. त्याचवेळी, बुर्किन फासोच्या ह्यूज फॅब्राइज याने १७.०२ मीटरची उडी घेत रौप्य पटकावले. (वृत्तसंस्था) 

टॅग्स :Indiaभारतnewsबातम्या