शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

१४ प्रगतशील शेतकऱ्यांचा झेडपीने केला कृषी दिनी गौरव

By जितेंद्र दखने | Updated: July 1, 2024 20:28 IST

कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्याची दखल

जितेंद्र दखने, अमरावती : कृषी क्रांतीचे प्रणेते, राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी विभागातर्फे जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील १४ प्रगतशील शेतकऱ्यांचा गौरव १ जुलै रोजी करण्यात आला.

जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात कृषी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, विभागीय कृषी सहसंचालक किसन मुळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते, आत्मा प्रकल्पाच्या संचालक अर्चना निस्ताने, मुख्य लेखा व वित्त अधिकारी चंद्रशेखर खंडारे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी बालासाहेब बायस, कृषी विकास अधिकारी मल्लपा तोडकर, अजय तळेगावकर आदी उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. जिल्ह्यात शेतीमध्ये नावीन्यपूर्ण प्रयोग करणाऱ्या शासन पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांना मानचिन्ह व मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.या शेतकऱ्यांचा समावेश

गौरव करण्यात आलेल्या शेतकऱ्यांमध्ये महानंदा खैरकर (जावरा कामनापूर, ता. भातकुली), गाेपाल धुर्वे (भेमडी, ता. वरूड), सागर सवळे (चांदुर बाजार), स्वप्निल ठाकरे (अंजनसिंगी धामणगाव रेल्वे), प्रिया गोंडचवर (जवळा खुर्द, ता. अंजनगाव सुर्जी), मोहन देशमुख (नांदुरा, ता. अमरावती), लक्ष्मण भिलावेकर (राणीगाव, ता. धारणी), अमर धोंडे (बग्गी, ता. चांदुर रेल्वे), सचिन टेंभरे (वाघोडा, ता. नांदगाव खंडेश्वर), जयकृष्ण दिवे (तळेगाव ठाकूर, तिवसा), राहुल मंगळे (नेरपिंगळाई, ता. मोर्शी), दिनेश शित्रे (वडनेरगंगाई, ता. दर्यापूर), राजेश काशीकर (शहापूर वडगाव, ता. अचलपूर), दुर्गादास बिसंदरे (चुरणी ता. चिखलदारा) आदी शेतकऱ्यांचा समावेश आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र