शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

पश्चिम विदर्भातील आठ धरणांत शून्य टक्के पाणीसाठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2019 20:18 IST

पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांमध्ये पाणीटंचाईचा झळ पोहोचली आहे.

- संदीप मानकरअमरावती : पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांमध्ये पाणीटंचाईचा झळ पोहोचली आहे. यापैकी तीन जिल्ह्यांतील मोठे व मध्यम अशा एकूण आठ धरणांत शून्य टक्के पाणीसाठा आहे. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील दोन मोठ्या धरणांचाही समावेश आहे. जलसंपदा विभागाच्या अहवालानुसार, आठ धरणांत शून्य टक्के पाणीसाठा असल्याने या भागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील पेनटाकळी व खडकपूर्णा या मोठ्या धरणांचा समावेश आहे. पेनटाकळी प्रकल्पाचा प्रकल्पीय संकल्पित उपयुक्त पाणीसाठा ५९.९७ दलघमी आणि खडकपूर्णा धरणाचा ९३.४० दलघमी आहे. पण, आजचा उपयुक्त पाणीसाठा हा शून्य दलघमी आहे. त्या कारणाने या जिल्ह्यात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. मागील वर्षी धरण परिसरात अपेक्षित पाऊस न झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाली.सहा मध्यम प्रकल्पांची परिस्थितीसुद्धा चिंताजनक आहे. अकोला जिल्ह्यातील निर्गुणा मध्यम धरणात शून्य टक्के पाणीसाठा आहे. घुंगशी बॅरेजमध्येसुद्धा यंदा पाणी नाही. वाशिम जिल्ह्यातील सोनल मध्यम प्रकल्प, बुलडाणा जिल्ह्यातील मस धरण, कोराडी व तोरणा धरणात शून्य टक्के पाणीसाठा आहे.------------काही जिल्ह्यांमध्ये मागील वर्षी अपेक्षित पाऊस झाला नसल्याने धरणातील पाणीसाठा हा शून्य टक्क्यांवर आला आहे. धरण पूर्ण झाले असले तरी उर्वरित इतर कामांना सुधारित प्रशासकीय मान्यतेची आवश्यकता आहे.रवींद्र लांडेकर, मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग