शहरं
Join us  
Trending Stories
1
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
2
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
4
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
5
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
6
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
7
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
8
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
9
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
10
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
11
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
12
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
13
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
14
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
15
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
16
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
17
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
18
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
19
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
20
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...

पश्चिम विदर्भातील आठ धरणांत शून्य टक्के पाणीसाठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2019 20:18 IST

पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांमध्ये पाणीटंचाईचा झळ पोहोचली आहे.

- संदीप मानकरअमरावती : पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांमध्ये पाणीटंचाईचा झळ पोहोचली आहे. यापैकी तीन जिल्ह्यांतील मोठे व मध्यम अशा एकूण आठ धरणांत शून्य टक्के पाणीसाठा आहे. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील दोन मोठ्या धरणांचाही समावेश आहे. जलसंपदा विभागाच्या अहवालानुसार, आठ धरणांत शून्य टक्के पाणीसाठा असल्याने या भागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील पेनटाकळी व खडकपूर्णा या मोठ्या धरणांचा समावेश आहे. पेनटाकळी प्रकल्पाचा प्रकल्पीय संकल्पित उपयुक्त पाणीसाठा ५९.९७ दलघमी आणि खडकपूर्णा धरणाचा ९३.४० दलघमी आहे. पण, आजचा उपयुक्त पाणीसाठा हा शून्य दलघमी आहे. त्या कारणाने या जिल्ह्यात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. मागील वर्षी धरण परिसरात अपेक्षित पाऊस न झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाली.सहा मध्यम प्रकल्पांची परिस्थितीसुद्धा चिंताजनक आहे. अकोला जिल्ह्यातील निर्गुणा मध्यम धरणात शून्य टक्के पाणीसाठा आहे. घुंगशी बॅरेजमध्येसुद्धा यंदा पाणी नाही. वाशिम जिल्ह्यातील सोनल मध्यम प्रकल्प, बुलडाणा जिल्ह्यातील मस धरण, कोराडी व तोरणा धरणात शून्य टक्के पाणीसाठा आहे.------------काही जिल्ह्यांमध्ये मागील वर्षी अपेक्षित पाऊस झाला नसल्याने धरणातील पाणीसाठा हा शून्य टक्क्यांवर आला आहे. धरण पूर्ण झाले असले तरी उर्वरित इतर कामांना सुधारित प्रशासकीय मान्यतेची आवश्यकता आहे.रवींद्र लांडेकर, मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग