शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

युवतींनो सावधान : फसू नका, प्रेमजाळ्याचे लोण ग्रामीण भागातही !

By admin | Updated: March 14, 2015 00:36 IST

विशिष्ट समाजातील युवकांनी युवतींना लग्नाचे आमिष दाखवून प्रेमजाळ्यात फसविण्याचा प्रकार ...

श्यामकांत पाण्डेय  धारणीविशिष्ट समाजातील युवकांनी युवतींना लग्नाचे आमिष दाखवून प्रेमजाळ्यात फसविण्याचा प्रकार हेतुपुरस्सरपणे सुरु केल्याची उदाहरणे समोर येत आहेत. यामुळे जागरूक नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. आतापर्यंत केवळ शहरांपुरतेच मर्यादित असलेले हे लोण हल्ली ग्रामीण भागातही पसरू लागल्याची उदाहरणे आहेत. सोबत जगण्या-मरण्याच्या आणाभाका घेऊन तरूणींची दिशाभूल करून नंतर त्यांची प्रतारणा करण्याचे अनेक प्रकार उघडकीस येत असल्याने पालकांसह तरूणींनीही जागरूकता बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे. आवडत्या व्यक्तिसोबत आयुष्यभर राहण्यासाठी आता शहरातीलच नव्हे तर ग्रामीण भागातील तरूणीदेखील पळून जाण्याचा मार्ग स्वीकारत आहेत. विशिष्ट समुदायातील तरुण मुले शाळकरी, महाविद्यालयीन तरुणींना हेरुन त्यांच्यासोबत प्रेमाचे नाटक करतात. विवाहदेखील करतात. त्यानंतर मुलींना वाऱ्यावर सोडून पळ काढतात. धर्मप्रसारासाठी हा प्रकार सर्रास सुरू असल्याच्या मुद्यावरून परिसरात गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. अन्य धर्माच्या मुलींना फसविण्यासाठी अशा युवकांना पैशांच्या स्वरुपात मोबदला मिळत असल्याचे आरोप आता उघडपणे होत आहे. अशा प्रकरणातील तरुणांचे राहणीमान शंका उत्पन्न करणारे आहे. लग्न झाल्यानंतर पालकही हतबल ठरतात. त्यामुळे मुलींनीच जागरूकता बाळगून भविष्याबद्दल योग्य निर्णय घेण्याची गरज जागरूक नागरिक व्यक्त करीत आहेत. ग्रामीण परिसरात यादृष्टीने कुठली प्रभावी यंत्रणा उभारता येईल यावर मंथन सुरू आहे.