शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
4
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
5
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
6
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
7
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
8
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
9
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
10
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
11
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
12
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
13
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
14
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
15
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
16
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
17
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
18
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
19
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
20
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना

बडनेऱ्यात अहिंसा यात्रेचे जैन बांधवाकडून भावपूर्ण स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2021 21:10 IST

welcome to Jains from Ahimsa Yatra in Badnera : लाल किल्ल्यापासून ९ नोव्हेंबर २०१४ रोजी अहिंसा संदेश यात्रा सुरू झाली. तीन देश व भारतातील २० राज्यांमधून १५ हजार किलोमीटरचा प्रवास यात्रेचा होणार आहे.

ठळक मुद्देसद्भावना आणि नैतिकतेचा प्रचार व प्रसार तसेच व्यसनमुक्ती अभियान हे या यात्रेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

बडनेरा (अमरावती) : नवी दिल्लीच्या लाल किल्ला येथून प्रारंभ झालेली अहिंसा संदेश यात्रा बुधवारी बडनेरा शहरात पोहोचली. येथील जैन बांधवांनी भावपूर्ण स्वागत केले. आचार्य महाश्रमणजी यांच्या नेतृत्वात यात्रा देशभरात भ्रमंती करीत आहे.लाल किल्ल्यापासून ९ नोव्हेंबर २०१४ रोजी अहिंसा संदेश यात्रा सुरू झाली. तीन देश व भारतातील २० राज्यांमधून १५ हजार किलोमीटरचा प्रवास यात्रेचा होणार आहे. सद्भावना आणि नैतिकतेचा प्रचार व प्रसार तसेच व्यसनमुक्ती अभियान हे या यात्रेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. (welcome to Jains from Ahimsa Yatra in Badnera)

अहिंसा यात्रा ७ एप्रिल रोजी बडनेरा शहरात सकाळच्या सुमारास पोहोचली. शहरातील जैन बांधवांनी यात्रेचे भव्य स्वागत केले. यात्रेसोबत ५० साधू, साध्वी आचार्य महाश्रमणजी यांच्यासमवेत आहेत. बडनेरा शहरात आरडीआयके महाविद्यालय येथे यात्रेचा एक दिवस मुक्काम होता. दुसऱ्या दिवशी ही यात्रा अकोला मार्गाकडे रवाना होणार आहे.

याप्रसंगी कोरोनाचे सर्व नियम पाळून आचार्य महाश्रमणजी यांचे दर्शन घेण्यात आले. अहिंसा यात्रेतील मुख्य संदेश मुक्कामाच्या ठिकाणी ते मांडत असतात. अहिंसा संदेश यात्रेला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. अनेक राज्यांतून यात्रा संदेश प्रसारित करीत पुढे मार्गस्थ होत आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती