शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
3
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
4
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
5
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
6
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
7
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
8
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
9
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
10
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
11
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
12
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
13
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
14
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
15
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
16
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
17
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
18
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
19
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ

पाणीदार मेळघाट : सहा गावांची टंचाईवर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 01:19 IST

सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेवर मेळघाटातील सहा गावांनी मोहोर उमटविली आहे. उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईचा सामना केल्यानंतर मेळघाट आता पाणीदार झाले आहे. पाण्याचे महत्त्व आदिवासींना समजले आहेत. त्यातूनच शहरी भागातील पाण्याचा अपव्यय करणाऱ्या नागरिकांनी बोध घेण्याची गरज आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । सत्यमेव जयते स्पर्धा; प्रथम दहा लाख, द्वितीय सहा लाख, तृतीय बक्षीस चार लाखांचे

लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेवर मेळघाटातील सहा गावांनी मोहोर उमटविली आहे. उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईचा सामना केल्यानंतर मेळघाट आता पाणीदार झाले आहे. पाण्याचे महत्त्व आदिवासींना समजले आहेत. त्यातूनच शहरी भागातील पाण्याचा अपव्यय करणाऱ्या नागरिकांनी बोध घेण्याची गरज आहे.मेळघाटातील धारणी, चिखलदरा हे दोन्ही तालुके यंदाच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभागी झाले होते. चिखलदरा तालुक्यातील १२६ व धारणी तालुक्यातील १०६ अशा २३२ गावांनी यासंबंधी प्रशिक्षण घेतले. पैकी सहा गावांना पुरस्कार मिळाले. धारणी तालुक्यातील बोथरा, बेरदाबल्डा द्वितीय, तर दहेंडा गाव तिसºया क्रमांकावर राहिले. चिखलदरा तालुक्यातील आवागडला प्रथम, बामादेहीला द्वितीय व कुलंगणा (बु) गावाला तिसरे पारितोषिक मिळाले. बीडीओ देशमुख, तहसीलदार खाडे, तांत्रिक अधिकारी अमोल बोंडे, अनिल भिलवे, आरएफओ हिरालाल चौधरी, वनरक्षक अरुण डाखोरे, कृषी अधिकारी अरुण बेठेकर, चिखलदरा तहसीलदार मनीष गायकवाड, कृषी अधिकारी पठाळे, डीएफओ पीयूषा जगताप, वनपाल अभय चंदेले, तांत्रिक अधिकारी प्रमोद नागले, नारायण आठवले आदींचा यात मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला.मेळघाटात टँकरमुक्तीचा संदेशवॉटर कप स्पर्धेमुळे मेळघाटातील आदिवासी पाण्यासाठी जागरूक झाले आहेत. जलसंधारण, जलसंवर्धन करण्यासाठी २५० पेक्षा अधिक गावांनी घेतलेला प्रत्यक्ष सहभाग आदिवासींमध्ये जागृती आणणारा ठरला आहे मेळघाटातील सहा गावांनी जलसंधारणात उत्कृष्ट काम करुन टँकरमुक्तीचा संदेश दिला आहे.

टॅग्स :WaterपाणीMelghatमेळघाट