शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

पाणीदार मेळघाट : सहा गावांची टंचाईवर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 01:19 IST

सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेवर मेळघाटातील सहा गावांनी मोहोर उमटविली आहे. उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईचा सामना केल्यानंतर मेळघाट आता पाणीदार झाले आहे. पाण्याचे महत्त्व आदिवासींना समजले आहेत. त्यातूनच शहरी भागातील पाण्याचा अपव्यय करणाऱ्या नागरिकांनी बोध घेण्याची गरज आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । सत्यमेव जयते स्पर्धा; प्रथम दहा लाख, द्वितीय सहा लाख, तृतीय बक्षीस चार लाखांचे

लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेवर मेळघाटातील सहा गावांनी मोहोर उमटविली आहे. उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईचा सामना केल्यानंतर मेळघाट आता पाणीदार झाले आहे. पाण्याचे महत्त्व आदिवासींना समजले आहेत. त्यातूनच शहरी भागातील पाण्याचा अपव्यय करणाऱ्या नागरिकांनी बोध घेण्याची गरज आहे.मेळघाटातील धारणी, चिखलदरा हे दोन्ही तालुके यंदाच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभागी झाले होते. चिखलदरा तालुक्यातील १२६ व धारणी तालुक्यातील १०६ अशा २३२ गावांनी यासंबंधी प्रशिक्षण घेतले. पैकी सहा गावांना पुरस्कार मिळाले. धारणी तालुक्यातील बोथरा, बेरदाबल्डा द्वितीय, तर दहेंडा गाव तिसºया क्रमांकावर राहिले. चिखलदरा तालुक्यातील आवागडला प्रथम, बामादेहीला द्वितीय व कुलंगणा (बु) गावाला तिसरे पारितोषिक मिळाले. बीडीओ देशमुख, तहसीलदार खाडे, तांत्रिक अधिकारी अमोल बोंडे, अनिल भिलवे, आरएफओ हिरालाल चौधरी, वनरक्षक अरुण डाखोरे, कृषी अधिकारी अरुण बेठेकर, चिखलदरा तहसीलदार मनीष गायकवाड, कृषी अधिकारी पठाळे, डीएफओ पीयूषा जगताप, वनपाल अभय चंदेले, तांत्रिक अधिकारी प्रमोद नागले, नारायण आठवले आदींचा यात मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला.मेळघाटात टँकरमुक्तीचा संदेशवॉटर कप स्पर्धेमुळे मेळघाटातील आदिवासी पाण्यासाठी जागरूक झाले आहेत. जलसंधारण, जलसंवर्धन करण्यासाठी २५० पेक्षा अधिक गावांनी घेतलेला प्रत्यक्ष सहभाग आदिवासींमध्ये जागृती आणणारा ठरला आहे मेळघाटातील सहा गावांनी जलसंधारणात उत्कृष्ट काम करुन टँकरमुक्तीचा संदेश दिला आहे.

टॅग्स :WaterपाणीMelghatमेळघाट