शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

वर्धा नदी कोरडी तिवसा तहानले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 01:24 IST

तालुक्यातील निम्म्या गावांची तहान भागवणारी वर्धा नदी कोरडी पडल्याने शहर व गावांना भीषण पाणीटंचाईस सामोरे जावे लागत आहे. या दुष्काळाला तालुका व नगरपंचायत प्रशासन जबाबदार असल्याची सार्वत्रिक ओरड आहे.

तिवसा : तालुक्यातील निम्म्या गावांची तहान भागवणारी वर्धा नदी कोरडी पडल्याने शहर व गावांना भीषण पाणीटंचाईस सामोरे जावे लागत आहे. या दुष्काळाला तालुका व नगरपंचायत प्रशासन जबाबदार असल्याची सार्वत्रिक ओरड आहे. मुख्यमंत्री दत्तक गाव असलेल्या शेंदोळा धस्कट येथे सरपंचांनी स्वखर्चातून टँकर बोलावून गावकऱ्यांची तहान भागविणे सुरू केले आहे.तिवसा, कुºहा, गुरुदेवनगर या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गावात पाण्याचा भीषण दुष्काळ आहे. तिन्ही गावांत दहा ते पंधरा दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे. शेंदोळा धस्कट, शेंदोळा खुर्द, शिरजगाव मोझरी व जावरा या गावांतदेखील आठ दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे. यात शेंदोळा धस्कट येथे महिनाभरापासून टँकरने पाणीपुरवठा होत आहे. दोन वर्षांपासून कमी पर्जन्यमान झाल्याने ही पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. तालुक्यात भीषण पाण्याचा दुष्काळ निर्माण झाला असताना, एकाही गावात प्रशासनाच्यावतीने टँकर पाठविण्यात आलेला नाही.ड्रमभर पाण्यासाठी ४० ते ६० रुपयेतिवसा शहरातील पाणीपुरवठा दहा ते पंधरा दिवसाआड होत असल्याने ग्रामस्थांना पिण्याचे पाणी विकत घेण्याशिवाय पर्याय नाही. २० लिटर पाण्यासाठी त्यांना किमान ४० ते ६० रुपये मोजावे लागतात. विशेष म्हणजे, आंघोळीला पाणी नसल्याने एरवी रोज होणारी आंघोळ दिवसाआड गेली आहे. 

टॅग्स :water shortageपाणीटंचाई