शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

अवकाळी पावसासह गारपिटीचा ३५ हजार हेक्टरला फटका

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: April 10, 2024 21:45 IST

चांदूरबाजार तालुक्यात सर्वाधिक २४ हजार हेक्टरमध्ये नुकसान

अमरावती: जिल्ह्यात शनिवारी रात्री झालेल्या वादळासह अवकाळी पाऊस, गारपिटीने ५२३ गावांमध्ये रबी गव्हासह फळपीक व भाजीपाला पिकाचे ३५३८९ हेक्टरमध्ये नुकसान झाल्याचा कृषी विभागाचा प्राथमिक अहवाल आहे. यामध्ये सर्वाधिक २३६९२ हेक्टरमध्ये नुकसान चांदूरबाजार तालुक्यात झाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी बाधित पिकांचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत.

या आपत्तीमध्ये उशिरा पेरणी झालेला व आता काढणीला आलेला १९७९ हेक्टरमधील गहू, ३८ हेक्टरमधील हरभरा, ६२६ हेक्टरमधील ज्वारी, २२९ हेक्टरमधील तीळ, १ हेक्टरमध्ये पपई, १८,२७० हेक्टरमधील संत्रा, ४४५ हेक्टरमधील केळी, ६ हेक्टरमध्ये आंबा व ९६ हेक्टरमधील इतर पिकांचे नुकसान झालेले आहे. या आपत्तीमध्ये भातकुली तालुक्यात ५२.३३ हेक्टर, चांदूर रेल्वे २७, धामणगाव १८८, अचलपूर ३९१८, अंजनगाव सुर्जी ३३८, दर्यापूर ३७८, मोर्शी ६७८७, चांदूरबाजार २३६९२ व अमरावती तालुक्यात १० हेक्टरमध्ये मोठे नुकसान झाल्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा प्राथमिक अहवाल आहे.

टॅग्स :RainपाऊसAmravatiअमरावती