शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

अतिपावसामुळे राजुराबाजार येथील दोन घरे जमीनदोस्त

By admin | Updated: August 8, 2015 00:21 IST

वरुड तालुक्यात चार दिवसांपासून संततधार पावसाने सुरुवात केल्याने तालुक्यात ३८१ घरांची अंशत: पडझड झाली ....

वरूड तालुक्यात ३८१ घरांची पडझड : महसूल विभागाने केला पंचनामाराजूराबाजार : वरुड तालुक्यात चार दिवसांपासून संततधार पावसाने सुरुवात केल्याने तालुक्यात ३८१ घरांची अंशत: पडझड झाली यामध्य राजूराबाजार येथील दोन घरांची पूर्णत: पडल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. पावसामुळे पूर्णत: पडलेल्या दोन घरातील कुटुंबांना ९ हजार ३०० रुपये सानुग्रह मदतीचे वाटप करण्यात आले. महसूल आणि पंचायत समिती प्रशासनाने अंशत: पडलेल्या घरांचे पंचनामे करणे सुरु केले आहे.चार दिवसांपासून तालुक्यात संततधार पावसामुळे झडीचे वातावरण होते. यामध्ये कच्च्या घरांच्या भिंतीना पाझर फुटले होते. राजुराबाजारमध्ये रामभाऊ वाघ आणि लक्ष्मीबाई नारिंगे यांचे घरे जमीनदोस्त झाली. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले असले तरी नागरिकांच्या समयसुचकतेमुळे घरात असलेला ७६ वर्षीय रामभाऊ वाघ या म्हाताऱ्याला वाचविण्यात यश आल्याने प्राणहानी झाली नाही. तालूुक्यात सततच्या पावसाने ेजनज्ीावन विस्कळीत झाले होते. ेअनेक शेतात पाणी साचले होते. गावामध्येसुध्दा अनेक घरांच्या भिंती पडल्या. यामध्ये एकूण ३८१ घरांची पडछड झाली. यामध्ये राजुरराबाजारच्या दोन घरांचे पूर्णत:र् नुकसान झाले. तालुक्यातील सात महसूली मंडळामध्ये वरुडमध्ये २२ , वाठोडा येथे ३९, पुसला येथे २६, शेंदूरजनाघाट येथे ७८, राजुराबाजार २७, लोणी ८२, बेनोडा ९७ अशंत: घरांचे नुकसान झाल्याचे महसूल विभागाने सांगितले. संततधार पावसामुळे अनेक घरांची कवेलू पाझरायला लागली होती तर स्लॅबसुध्दा थबकू लागली होती. राजुराबाजारच्या पूर्णत: कोसळलेल्या दोन घरांतील वाघ आणि नारींगे कुटुंबाची तात्पुरती निवाऱ्याची व्यवस्था सांस्कृतिक भवनामध्ये ेकरण्यात आली असून तातडीची ९ हजार ३०० रुपयांची सानुग्रह मदत महसूल विभागाने केली आहे. पंचायत समिती आणि महसूल प्रशानाने संयुक्त पंचनामे करण्याकरिता पत्र पाठविले असून पंचनामे सुरु आहे. सततच्या पावसाने शेतातसुध्दा पाणी साचल्याने पिकांचे नुकसान झाले. (वार्ताहर)