शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

अमरावतीच्या भारत्तोलकांना राज्यस्तरीय स्पर्धेत दोन सुवर्णपदके 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2018 18:08 IST

अकोला येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय भारत्तोलन स्पर्धेत अमरावतीच्या भारत्तोलकांनी दोन सुवर्णपदकांसह अनेक पदकांची कमाई केली.

अमरावती : अकोला येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय भारत्तोलन स्पर्धेत अमरावतीच्या भारत्तोलकांनी दोन सुवर्णपदकांसह अनेक पदकांची कमाई केली. दीक्षा गायकवाडची येथून पुढील स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.  अकोला येथे २९ ते ३१ डिसेंबर रोजी झालेल्या ७० वी पुरुष व ३३ वी महिला राज्यस्तरीय भारत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेत जिल्ह्यातील खेळाडूंनी पदके जिंकली. ५३ किलो गटात पूजा दिनकर केने हिने सुवर्णपदक व ओव्हरआॅल चॅम्पियनशिपमध्येदेखील सुवर्णपदक पटकावले.

९० किलो गटात १५ वर्षाची प्रीती प्रमोद देशमुख हिने दोन रौप्य, तर ६९ किलो गटात शुभम लांडे याने एक रौप्य व एक कांस्यपदक पटकावले. आंतरराष्ट्रीय खेळाडू दीक्षा गायकवाड हिची ५८ किलो गटात पुढील महिन्यातील वरिष्ठ स्पर्धेकरिता बिनविरोध निवड करण्यात आली. ६३ किलो गटात पल्लवी विनोद पवार व ६२ किलो गटात शुभम ढोमणे यांनी सहभाग घेतला. नगरसेवक प्रशांत वानखडे, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, विद्यापीठ क्रीडा अधिकारी अविनाश असनारे, जिल्हा भारत्तोलन संघटनेचे अध्यक्ष संचित पांडे, सचिव तथा प्रशिक्षक  अंकुश एलगुंदे, वरिष्ठ खेळाडू प्रणीत देशमुख, सारंग ठाकरे, शुभम चावरे, लोकेश भोपाळे, हमीद हागे यांना खेळाडूंनी यशाचे श्रेय दिले आहे.