शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे सुपुत्र, बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
2
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
3
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
4
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर? कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
5
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
6
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
7
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
8
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
9
भारत-पाकिस्तान तणावामुळे आलिया भटने घेतला हा मोठा निर्णय, वाचून कराल तिचं कौतुक
10
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
11
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
12
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
13
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
14
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
15
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
16
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
17
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
18
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
19
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
20
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश

कापूस आंदोलनाच्या थरारक आठवणी

By admin | Updated: November 21, 2015 00:14 IST

विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या कापसाला योग्य भाव मिळावा म्हणून संपूर्ण विदर्भ पेटला असल्याने ...

४० वर्षे पूर्ण : दोन शेतकऱ्यांचा झाला होता मृत्यूधामणगाव रेल्वे : विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या कापसाला योग्य भाव मिळावा म्हणून संपूर्ण विदर्भ पेटला असल्याने कापसाच्या भाववाढीसाठी तालुक्यात झालेल्या ‘त्या’ थरारक आंदोलनाच्या आठवणी डोळ्यांसमोर दिसतात़ भाजप नेते अरूण अडसड यांच्या कानाजवळून गेलेली गोळी तसेच दुसऱ्या आंदोलनात तालुक्यातील दोन शेतकऱ्यांचा झालेला मृत्यूच्या आठवणी अंगावर शहारे आणतात़ शनिवार २१ नोव्हेंबरला या कापूस दिंडीच्या घटनेला ४० वर्षे पूर्ण होत आहेत.धामणगाव शहर पूर्वीच्या काळात कापसाची मोठी बाजारपेठ होती़ जिल्ह्यातील अनेक भागांतून धामणगाव शहरात त्या काळात कापूस विक्रीसाठी येत होता़ चार ते पाच दिवस कापसाचे मोजमाप तसेच विक्री होत नसल्याने परिसरातील शेतकऱ्यांना या शहरात तब्बल पाच ते सहा दिवस मुक्कामी रहावे लागत असे. त्याकाळी प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात कपाशीव्यतिरिक्त दुसरे उत्पादन घेतले जात नव्हते़ ४० वर्षांपूर्वी शेतकऱ्यांच्या कापसाला योग्य भाव मिळावा म्हणून भाजप नेते अरूण अडसड यांनी कापूस दिंडी काढली होती़ नागपूरपर्यंत ३६२ किलो मीटर अंतरात पदयात्रा काढून तत्कालीन मुख्यमंत्री भोसले यांच्याकडून कापसाला भाव मिळवून घेतला होाता़ या दिंडीत भाऊसाहेब फुंडकर, गोपीनाथ मुंडे सहभागी झाले होते़ त्यानंतर शेतकरी परिषदेचे उपाध्यक्ष मोतीराम लहाने यांच्या नेतृत्वात कापसाच्या भाव वाढीसाठी हगि येथे कापूस सत्याग्रह आंदोलन छेडण्यात आले होते़ या आंदोलनात मोठ्या प्रमाणात गोळीबार झाला होता़ अरूण अडसड यांच्या कानाजवळून गोळी गेली होती़ तिसरे आंदोलन कापूस भाव वाढीसाठी धामणगाव तालुक्यातील भातकुली रेणुकापूर येथे झाले होते़ त्यावेळी दोन शेतकऱ्यांचा बळी गेला होता. गणेश शिंदे व हिरपूर येथील सुनील जावळकर या शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता तर रवी बिरे नामक शेतकरी गोळीबारात गंभीर जखमी झाला होता़ कापूस भाववाढीसाठी झालेल्या या शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या आठवणी सांगतात. आजही अनेक वयोवृध्द शेतकऱ्यांच्या अंगावर शहारे आणणाऱ्या आहेत़ ४० वर्षांपूर्वी याच दिवशी धामणगाव शहरात कापूस भाववाढीकरिता अरूण अडसड, भाऊसाहेब फुंडकर, गोपीनाथ मुंडे यांनी कापूस दिंडी काढली होती़