शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

अंजनगाव सुर्जी-परतवाडा मार्गावर तीन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 05:00 IST

नागपूरहून परत येत असताना अंजनगाव-परतवाडा मार्गावर पांढरी खानमपूर येथे स्मशानभूमीजवळ चालक दीपक नळकांडे यांचे कारवरील नियंत्रण सुटले. अपघातात कारचा समोरील भाग चकनाचूर झाला, तर यावले दाम्पत्य व चालक घटनास्थळीच ठार झाले. गंभीर जखमी शुभमला तातडीने अमरावती येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

ठळक मुद्देदाम्पत्याचा समावेश : बुधवारी रात्री अपघात, मुलगा अत्यवस्थ

लोकमत न्यूज नेटवर्कअंजनगाव सुर्जी : परतवाडा येथून अंजनगाव सुर्जी$ला परत येणारे चारचाकी वाहन पुलाच्या कठड्यावर धडकल्याने पती, पत्नी व वाहनचालक हे जागीच ठार झाले. ही घटना बुधवारी रात्री १२ च्या सुमारास पांढरी खानमपूर स्मशानभूमीजवळ घडली.पोलीस सूत्रांनुसार, सुरेश भीमराव यावले (६३), शीला सुरेश यावले (६०) व वाहनचालक दीपक नळकांडे (३६, रा. सातेगाव) या तिघांचा मृतांमध्ये समावेश आहे. सुरेश यावले हे नातेवाइकांच्या एमएच २७ बीई ५८७२ या चारचाकी वाहनाने पत्नीच्या तपासणीकरिता नागपूर येथे गेले होते. सोबत त्यांचा मुलगा शुभम (२४) हासुद्धा होता. नागपूरहून परत येत असताना अंजनगाव-परतवाडा मार्गावर पांढरी खानमपूर येथे स्मशानभूमीजवळ चालक दीपक नळकांडे यांचे कारवरील नियंत्रण सुटले. अपघातात कारचा समोरील भाग चकनाचूर झाला, तर यावले दाम्पत्य व चालक घटनास्थळीच ठार झाले. गंभीर जखमी शुभमला तातडीने अमरावती येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.उपविभागीय पोलीस अधिकारी सोमय मुंडे हे बुधवारी रात्री या मार्गाने अंजनगावकडे येत असताना त्यांना अपघात घडल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तातडीने पोलीस व आरोग्य यंत्रणेला कळविले. पांढरी खानमपूर येथील युवा वर्गही मदतीसाठी धावला. मृतदेहांचे अंजनगाव सुर्जी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.

टॅग्स :Accidentअपघात