शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

अंजनगाव सुर्जी-परतवाडा मार्गावर तीन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 05:00 IST

नागपूरहून परत येत असताना अंजनगाव-परतवाडा मार्गावर पांढरी खानमपूर येथे स्मशानभूमीजवळ चालक दीपक नळकांडे यांचे कारवरील नियंत्रण सुटले. अपघातात कारचा समोरील भाग चकनाचूर झाला, तर यावले दाम्पत्य व चालक घटनास्थळीच ठार झाले. गंभीर जखमी शुभमला तातडीने अमरावती येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

ठळक मुद्देदाम्पत्याचा समावेश : बुधवारी रात्री अपघात, मुलगा अत्यवस्थ

लोकमत न्यूज नेटवर्कअंजनगाव सुर्जी : परतवाडा येथून अंजनगाव सुर्जी$ला परत येणारे चारचाकी वाहन पुलाच्या कठड्यावर धडकल्याने पती, पत्नी व वाहनचालक हे जागीच ठार झाले. ही घटना बुधवारी रात्री १२ च्या सुमारास पांढरी खानमपूर स्मशानभूमीजवळ घडली.पोलीस सूत्रांनुसार, सुरेश भीमराव यावले (६३), शीला सुरेश यावले (६०) व वाहनचालक दीपक नळकांडे (३६, रा. सातेगाव) या तिघांचा मृतांमध्ये समावेश आहे. सुरेश यावले हे नातेवाइकांच्या एमएच २७ बीई ५८७२ या चारचाकी वाहनाने पत्नीच्या तपासणीकरिता नागपूर येथे गेले होते. सोबत त्यांचा मुलगा शुभम (२४) हासुद्धा होता. नागपूरहून परत येत असताना अंजनगाव-परतवाडा मार्गावर पांढरी खानमपूर येथे स्मशानभूमीजवळ चालक दीपक नळकांडे यांचे कारवरील नियंत्रण सुटले. अपघातात कारचा समोरील भाग चकनाचूर झाला, तर यावले दाम्पत्य व चालक घटनास्थळीच ठार झाले. गंभीर जखमी शुभमला तातडीने अमरावती येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.उपविभागीय पोलीस अधिकारी सोमय मुंडे हे बुधवारी रात्री या मार्गाने अंजनगावकडे येत असताना त्यांना अपघात घडल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तातडीने पोलीस व आरोग्य यंत्रणेला कळविले. पांढरी खानमपूर येथील युवा वर्गही मदतीसाठी धावला. मृतदेहांचे अंजनगाव सुर्जी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.

टॅग्स :Accidentअपघात