शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
9
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
10
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
11
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
12
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
13
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

‘त्या’ दोषी कर्मचाऱ्यांचे होऊ शकते निलंबन

By admin | Updated: May 6, 2015 00:29 IST

पीडिएमसीतील गुणवाढ प्रकरणाचा अहवाल अधिष्ठातासमोर ठेवण्यात आला.

डिन दिलीप जाणे यांचे स्पष्टीकरण : दोन दिवसात होणार निर्णय अमरावती : पीडिएमसीतील गुणवाढ प्रकरणाचा अहवाल अधिष्ठातासमोर ठेवण्यात आला. त्यामधील तथ्यांची फेरतपासणी करुन दोन दिवसात निर्णय देऊ, असा ठाम विश्वास अधिष्ठाता दिलीप जाणे यांनी मंगळवारी लोकमतशी बोलताना दिला. त्यामुळे दोषी कर्मचाऱ्यांवर निलबंनाची टांगती तलवार असून पाचही विद्यार्थ्यांना पाच वर्षांकरिता परिक्षेपासून वंचित राहण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएसच्या पाच विद्यार्थ्यांनी प्रथम वर्षाच्या परिक्षेत उत्तरपत्रिकेची पाने बदलवून गुणवाढ केल्याचे निदर्शनास आले. त्याबाबत अ‍ॅटॉनॉमी विभाग प्रमुख रावलानी यांनी अधिष्ठातांकडे तक्रार केली. त्याकरिता अधिष्ठाता दिलीप जाणे यांनी तीन सदस्यांची चौकशी समिती नेमली. समितीचा अहवाल मंगळवारी जाणे यांच्या समक्ष ठेवण्यात आला असून अहवालाची सत्यता पडताळणी सुरु झाली आहे. अशी राहील प्रशासकीय कारवाईअहवालाच्या तथ्यांवरून दोषी कर्मचाऱ्यांचे निलबंन होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे पाचही दोषी विद्यार्थ्यांना पाच वर्षांकरिता परिक्षेपासून वंचित ठेवण्यात येऊ शकते. तसेच एमबीबीएसची ती परीक्षा रद्द करुन पुन्हा परिक्षा घेतल्या जावू शकते.अहवालातील तथ्यांचे समाधान करणे गरजेचे असून सत्यता पडताळून पाहिल्यावर दोन दिवसात निर्णय देऊ, तसेच पुढे असे प्रकार घडल्यास सर्वश्री जबाबदारी त्या विभाग प्रमुखाचीच राहील अशा सूचना देऊ. दोषीवर प्रशासकीय नियमानुसार कारवाई नक्कीच होईल. दिलीप जाणे, अधिष्ठाता, पीडीएमसी