शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

माल वाहतूकदारांचा संप मिटला अन् आता भाजीपाल्याचे दर दामदुप्पट करून गेला!

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: January 3, 2024 19:05 IST

भाजीबाजारात ४८ तासांपासून थांबली अन्य जिल्ह्यांसह परराज्यातील आवक

गजानन मोहोड, अमरावती: माल वाहतूकदारांचा संप आता मिटला असला तरी ४८ तासांपासून येथील भाजीमार्केटमध्ये अन्य जिल्ह्यासह परराज्यातील भाज्यांची आवक थांबलेली आहे. या दरम्यान स्थानिक भाजीपाल्यावरच जोर असल्याने ठोक बाजारात दर कडाडले आहेत. त्यामुळे किरकोळ बाजारात तर त्याच्या दामदुप्पट भावाने मंगळवारपासून विक्री होत आहे.

बाजार समितीच्या येथील भाजीमार्केटमध्ये मंगळवारी अन्य जिल्ह्यांसह परराज्यातून आवक झालेली नाही. मंगळवारी रात्री जळगाव येथून बटाटे व कांद्याचे चार ट्रक आलेले आहेत. मात्र, मध्य प्रदेशातून मटर व राजस्थानमधून गाजर याची आवक झालेली नाही. त्यामुळे बटाटे, लसूण व अद्रक चांगलेच कडाडले आहेत.

बुधवारी, टोमॅटो, लसन, अद्रक, कोबी, पत्ता कोबी, गवार, चवळी, ढेमसे, सिमला मिरची, कोहळे, भेंडी, हिरवा वाटाणा व अन्य भाज्यांचे ४० ते ८० रुपये किलोच्या दरम्यान दर होते. दारावर विक्री होणाऱ्या गाड्यांवर त्यापेक्षा अधिक भावाने भाजीपाला विकला गेला. दरम्यान, आता संप मिटला असला तरी गुरुवारी भाजीपाल्याचे लिलाव होत नसल्याने दर चढेच राहणार आहेत व शुक्रवारी काही प्रमाणात दिलासा मिळणार असल्याचे एकंदर चित्र आहे.

टॅग्स :vegetableभाज्या