शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

अमरावतीमध्ये रेल्वेला टाटा सुमो धडकून भीषण अपघात, सात प्रवासी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2019 19:26 IST

संथगतीने धावण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या शकुंतला रेल्वे गाडीला गायवाडी ते कळाशी दरम्यान टाटा सुमो धडकली. या अपघातात सात प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. 

अमरावती - संथगतीने धावण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या शकुंतला रेल्वे गाडीला गायवाडी ते कळाशी दरम्यान टाटा सुमो धडकली. या अपघातात सात प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. मूर्तिजापूर ते अचलपूर अशी फेरी करणारी इंग्रजकालीन डब्यांची शकुंतला रेल्वे गाडी बुधवारी दुपारी ४ च्या सुमारास परतीच्या प्रवासात दर्यापूरहून मूर्तिजापूरकडे धावत होती. गायवाडी येथील गेटसमोर अचानक एमएच ३० पी १३०२ क्रमांकाची टाटा सुमो रेल्वे गाडी आली. शकुंतलेने या वाहनाला तब्बल पाचशे मीटर ढकलत नेले. यानंतर ही रेल्वे गाडी थांबली. दर्यापूर तालुक्यातील येवदा येथून लग्न समारंभातून टाटा सुमोतील वºहाडी मंडळी कळाशीकडे येत होती. गायवाडी रोडवरील रेल्वे क्रॉसिंगजवळ शकुंतलेच्या चालकांनी हॉर्न देऊनसुद्धा टाटा सुमोचालकाचे लक्ष नव्हते. त्यामुळे बसलेल्या धडकेत वाहनातील गोपाळराव देवतळे, ज्ञानेश्वरराव बरवट, राजू रामकृष्ण राणे, चंद्रशेखर गावंडे, राजू श्रीरंग राणे, चालक संतोष साबळे व समर्थ विकास राणे (सर्व रा. कळाशी) हे सात प्रवासी गंभीर जखमी झाले. त्यांना दर्यापूर येथे उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले. गंभीर जखमींना अमरावती येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. साडेचार वाजता शकुंतला रेल्वे मूर्तिजापूरकडे रवाना झाली. सदर घटनेचा पुढील तपास दर्यापूर पोलीस करीत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातAmravatiअमरावती