शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

विज्ञान शाखेत प्रवेश मिळाला नाही; विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल

By प्रदीप भाकरे | Updated: November 29, 2022 15:17 IST

डॉक्टर बनण्याचा स्वप्नभंग; न्युनगंड, वैफल्याने ग्रासले अखेर..

अमरावती : दहावीमध्ये अपेक्षेनुरूप गुण न मिळाल्याने तिला विज्ञान शाखेत प्रवेश घेता आला नाही. किंबहूना तो मिळाला नाही. परिणामी, डॉक्टर बनण्याचे तिचे स्वप्न गारद झाले. ती वैफल्यग्रस्त झाली. तिच्यात न्युनगंड निर्माण झाला. ती एकाकी राहू लागली. अखेर तिने घरी कुणी नसल्याची संधी साधत जीवनयात्रा अकाली संपविली.

हृद्याची पीळ देणारी ही घटना भातकुली तालुक्यातील विर्शी येथे २७ नोव्हेंबर रोजी घडली. गायत्री तुकाराम शेंडे (१६, विर्शी) असे त्या मृत विद्यार्थीनीचे नाव आहे. तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी वलगाव पोलिसांनी तिच्या पित्याच्या तक्रारीवरून २८ नोव्हेंबर रोजी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. तिच्या पित्याच्या बयाणावरून तिच्या आत्महत्येमागील अकल्पित सत्य उघड झाले.

टॅग्स :Deathमृत्यूStudentविद्यार्थीAmravatiअमरावती