शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

फे्रजरपुऱ्यात दोन गटांत तणाव

By admin | Updated: July 23, 2015 00:15 IST

फे्रजरपुरा परिसरातील एका मंदिर परिसरात शिवीगाळ केल्याच्या कारणावरून दोन गटामध्ये मंगळवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास तणाव निर्माण झाला होता.

पाच जणांना अटक : मंदिर परिसरात शिवीगाळ केल्याने घडली घटनाअमरावती : फे्रजरपुरा परिसरातील एका मंदिर परिसरात शिवीगाळ केल्याच्या कारणावरून दोन गटामध्ये मंगळवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी तत्काळ दखल घेऊन घटनास्थळावरील तणाव नियंत्रणात आणला. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटातील पाच जणांना अटक केली आहे. भगतसिंग चौकातील एका मंदिरात रहिम नावाच्या युवकाने अश्लिल शिवीगाळ केली. त्यामुळे महिलेने रहिम विरोधात सोमवारी फे्रजरपुरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. पोलिसांनी आरोपीविरूध्द भादंविच्या कलम ५०६ व २९४ अन्वये गुन्हा दाखल करुन अटक केली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी रहिम हा जामिनवर बाहेर आला होता. रहिमच्या समर्थक काही महिलांंनी फे्रजरपुरा पोलीस ठाणे गाठून तक्रारकर्ता महिलेवर कारवाई करण्याची मागणी केली होती. हा सर्व प्रकार घडल्यावर मंदिर परिसरातच दोन गटात शिवीगाळ व जीवे मारण्याच्या धमक्या देणे सुरु झाले. दोन्ही गट आमनेसामने आल्याने काही तासापुरता तणाव निर्माण झाला होता. घटनेची माहिती फे्रजरपुरा पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक सी.एस.खंडेराव यांच्या मार्गदर्शनात एपीआय जितेंद्र ठाकूर, सिरसाठ, पीएसआय लभाने यांचे पथक घटनास्थळी पोहचले. काही वेळात पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांनीही घटनास्थळी जावून पाहणी केली. पोलिसांचा ताफा तैनात झाल्यावर काही वेळात तणावाची स्थिती नियंत्रणात आली. मंदिर परिसरातील लायब्ररी चौक व काही ठिकाणी क्युआरटी पथक, कमांडो पथक, आरसीपी व अतिरीक्त पोलीस बदोबंस्त लावण्यात आला आहे. (प्रतिनिधी)पाच आरोपींना अटक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तणावाची स्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर पहाटे ४ वाजताच्या सुमारास दोन्ही गटातील पाच आरोपींना अटक केली. एका गटातील सुजीत गिरधारी तायडे (३९, रा. फे्रजरपुरा), निरंजन मोहन दुबे (२७,रा. बालाजी प्लॉट), शैलेश विनोद बन्ने (२५, रा. फे्रजरुपुरा) व दुसऱ्या गटातील शेख समिर शेख जिलानी (२५) व नाझिम अब्दुल रज्जाक (रा.दोन्ही राहणार फे्रजरपुरा) असे अटकेतील आरोपींची नावे आहेतनगरसेवक जयस्वाल यांच्यावर गुन्हा दाखलमंगळवारी परवीन बानो राजेश श्रीवास (३२,रा. भगतसिंग चौक) ही महिला शेख रहिम व विनोद बन्ने यांच्याविरोधात तक्रार केल्याची माहिती देण्यासाठी नगरसेवक अरुण जैयस्वाल यांच्याकडे गेली. दरम्यान अरुण जैयस्वाल यांनी परविन बानो यांना शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली, असा आरोप परवीन बानो यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत केला आहे. त्यानुसार पोलिसांनी अरुण जैयस्वाल, नितीन गोदे , संजू तायडे व संदेश बन्ने यांच्याविरूध्द भादंविच्या कलम ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला.