शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

‘पुंगी बजाव’ आंदोलनाला राज्यमंत्री अब्दुल सत्तारांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2020 20:56 IST

एनआरसीला विरोध : अमरावतीत आंदोलन कायम 

अमरावती : केंद्र सरकार आणू पाहणाऱ्या एनआरसी, सीएए, सीएबी कायद्याच्या विरोधात अमरावती येथे शनिवारी ‘पुंगी बजाव’ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनकर्त्यांना महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी भेट दिली. अमरावती येथे इर्विन चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यानजीक १३ जानेवारीपासून भारतीय संविधान सुरक्षा संघर्ष समितीच्यावतीने एनआरसीच्या विरोधात सत्याग्रह आंदोलन करण्यात येत आहे. 

यामध्ये आंदोलनाच्या दररोज वेगवेगळ्या संकल्पना राबविल्या जात आहेत. शनिवारी एनआरसी मागे घेण्याचा आवाज केंद्र सरकारपर्यंत पोहचविण्यासाठी ‘पुंगी बजाव’ आंदोलन करण्यात आले. एनआरसीला राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेनेने विरोध केला आहे. त्यामुळे अमरावतीच्या दौºयावर आलेले ना.अब्दुल सत्तार यांनी इर्विन चौकातील आंदोलनस्थळाला भेट दिली. यावेळी त्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. १९४७ मध्ये जे अल्पसंख्याक होते, ते निघून गेले. एखाद्या समाजाला दुखावण्यासाठी करण्यात आलेल्या कायद्याचा केंद्राकडून फेरविचार व्हावा. आम्ही या देशाचे नागरिक आहोत. शिवसेना पक्षप्रमुख या कायद्यात संशोधन झाल्याशिवाय स्वीकारणार नाहीत, अशी खात्री असल्याचे ना. अब्दुल सत्तार म्हणाले. 

दरम्यान, एकट्या आसाममध्ये केंद्र शासनाने एनआरसी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी तीन वर्षांत १६०० कोटी रुपये खर्च केले. नागरिकांना शिक्षण, आरोग्य, रोजगार उपलब्ध व्हायला हवा. मात्र, त्याबाबत योजनाच नसल्याने देशवासीयांचे लक्ष दुसरीकडे खेचण्यासाठी केंद्र शासनाने सीएए, एनआरसी व एनपीआर आदी कायदे आणले जात आहेत, असा सत्याग्रह आंदोलनात सहभागी दी ग्रेट टिपू सुलतान ब्रिगेडने नोंदविला.

टॅग्स :AmravatiअमरावतीShiv Senaशिवसेनाministerमंत्री