शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

बाजार समिती, कृषी केंद्र सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:12 IST

दर्यापूर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असल्याने संचारबंदीत २२ मे पर्यंत वाढ करण्यात आली. तसेच जिल्ह्यातील ...

दर्यापूर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असल्याने संचारबंदीत २२ मे पर्यंत वाढ करण्यात आली. तसेच जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समिती बंद ठेवण्याचे आदेश पारित करण्यात आले आहे. शेतकऱ्यांची पेरणीची वेळ जवळ आली आहे. त्यासाठी बियाणे व खतांच्या तरतुदीसाठी राखून ठेवलेले धान्य विकण्याकरिता बाजार समिती चालू असणे शेतकऱ्यांसाठी आवश्यक असल्याचे मत बाजार समिती सभापतींनी व्यक्त केले.

व्यापाऱ्यांचा माल बाजार समितीच्या यार्डवर तसाच पडलेला आहे. त्यामुळे त्यांना माल बाहेर नेणे आवश्यक असल्यामुळे धान्यमाल बाहेर नेण्याकरिता परवानगी देण्यात यावी. त्याचप्रमाणे कृषी केंद्रांवर सर्व शेतकरी ऑनलाइन बियाण्यांची बुकिंग करू शकत नाहीत. शेतकरी आपल्या सोयीनुसार व तडजोड करून बियाणे खरेदी करतो. काही शेतकरी धान्य विकून, उसने घेऊन, तर काही बँक मिळाल्यावर व काही शेतकरी सावकाराकडून कर्ज काढून बियाणे विकत घेतात. एकाच वेळी सर्व शेतकरी बियाणे विकत घेऊ शकत नाहीत. त्याचप्रमाणे कृषी केंद्रावरून सर्व शेतकऱ्यांना घरपोच बियाणे पोहोचू शकत नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच कृषी केंद्रे चालू ठेवण्याची परवानगी देण्यात यावी, असे निवेदन येथील बाजार समितीचे सभापती बाबाराव बरवट यांनी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांना पाठविले.