शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांना आशेचा किरण : राज्यात २१ लाख शेतकऱ्यांना होणार १,३५६ कोटी वाटप
2
आजचे राशीभविष्य, १८ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश मिळेल, वरिष्ठ खूश होतील! मान व प्रतिष्ठा वाढेल
3
"ओबीसींना आडवे येणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवा, विजय वडेट्टीवार भूमिका स्पष्ट करा"; भुजबळ यांचे ओबीसी एल्गार सभेत आवाहन
4
२,३८५ कोटींची क्रिप्टोकरन्सी ईडीकडून जप्त, पाँझी स्किम उद्ध्वस्त; मास्टरमाइंडला अटक
5
‘सरसकट सीबीआय चौकशीचे आदेश देऊ नका’; सर्वोच्च न्यायालयाचा अन्य न्यायालयांना आदेश 
6
अभिमानास्पद! लढाऊ ‘स्वदेशी तेजस’ची गगनभेदी भरारी; संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्या हस्ते देशार्पण
7
गुजरातमध्ये नव्या मंत्रिमंडळात आता २६ मंत्री; १९ नवे चेहरे; नव्या मंत्र्यांचा शपथविधी; आठ मंत्री पटेल समाजाचे
8
Manoj Jarange: "ही ओबीसीची सभा नसून..." बीडमधील महाएल्गार सभेवर मनोज जरांगेंची टीका
9
Goa Cylinder Blast: दक्षिण गोव्यातील विजय मरीनमध्ये सिलेंडरचा स्फोट; २ ठार, ५ जखमी
10
एकजुटीचा प्रकाश... मनसेच्या 'दीपोत्सवा'त उद्धव ठाकरेंचं ५५ शब्दांचं भाषण, काय संदेश दिला?
11
Rivaba Jadeja Minister: रिवाबा जडेजा यांना कोणतं खातं मिळालं, गुजरातचे नवे गृहमंत्री कोण? खातेवाटप जाहीर
12
चीनमध्ये राजकीय धमाका! जिनपिंग यांचे 'उत्तराधिकारी' वेइडोंगना अचानक पदावरून हटवले, कारण...
13
खरं उद्धट कोण? बिग बींसमोर बसलेला १० वर्षांचा मुलगा, की... क्रिकेटरची विचार करायला भाग पाडणारी पोस्ट
14
'उद्धव ठाकरेंकडून बाण निघून गेलाय आणि उरले फक्त खान'; भाजपने राज ठाकरेंचा व्हिडीओच दाखवला
15
Politics: "क्षण आनंदाचा, सण नात्यांचा" ठाकरे कुटुंबाकडून दिवाळीच्या खास शुभेच्छा! फोटो व्हायरल
16
Naxal-free: 'आम्ही नक्षलवादी नाही' गडचिरोलीतील चारभट्टी गाव नक्षलमुक्त होताच गावकऱ्यांना अश्रू अनावर
17
दिसायला देवकन्या, पण काम न शोभणारं; अनेक तरुणांना प्रेमाची मिठी देणारी काजल पकडली
18
७५ बसस्थानकांवर मोफत 'वाचन कट्टा'; PM मोदींच्या 'पंचाहत्तरी'निमित्त एसटीचा अनोखा उपक्रम!
19
माझं तुझ्यावर प्रेम नाहीये..; तरूणीने दिला नकार; संतापलेल्या तरूणाने मग भररस्त्यातच...
20
महाराष्ट्र सरकारने गौमातेला दिलेला राज्य मातेचा दर्जा कागदावरच, स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांची टीका 

जंगलातील वनवणवा नियंत्रणास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 06:00 IST

फेब्रुवारी महिन्यातच सूर्य अधिक तापू लागला आहे. दरवर्षी जंगलांना आगी लागण्याचा घटना घडतात. मात्र, गत १० वर्षांत वनवणव्यामुळे ठरावीक भागातील जंगलक्षेत्रांना लागणाऱ्या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार केलेला आहे. विभागातील वनकर्मचाºयांची १० फेब्रुवारी रोजी मार्डी मार्गालगत मासोद येथील फुलपाखरू उद्यानात वनवणवा नियंत्रण व नियोजनाबाबत कार्यशाळा पार पडली.

ठळक मुद्देवनकर्मचाऱ्यांना ‘जागते रहो’चे आदेश : विभागस्तरावर स्वतंत्र कक्ष स्थापन

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : वनक्षेत्र अथवा जंगलातील वनवणवा नियंत्रणास रविवार, १६ फेब्रुवारीपासून प्रारंभ झाले आहे. वनकर्मचाऱ्यांना ‘जागते रहो’च्या सूचना देण्यात आल्या असून, वन बीटनिहाय आग नियंत्रणासाठी जबाबदारी निश्चित केली आहे. जंगलात कृत्रिम आग लागल्याचे सिद्ध झाल्यास संबंधित वनकर्मचारी, अधिकारी कारवाईचे लक्ष्य असेल. विभागस्तरावर वनवणवा संरक्षण चमूंचे कक्ष स्थापन केले जाणार आहे.फेब्रुवारी महिन्यातच सूर्य अधिक तापू लागला आहे. दरवर्षी जंगलांना आगी लागण्याचा घटना घडतात. मात्र, गत १० वर्षांत वनवणव्यामुळे ठरावीक भागातील जंगलक्षेत्रांना लागणाऱ्या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार केलेला आहे. विभागातील वनकर्मचाºयांची १० फेब्रुवारी रोजी मार्डी मार्गालगत मासोद येथील फुलपाखरू उद्यानात वनवणवा नियंत्रण व नियोजनाबाबत कार्यशाळा पार पडली. यात मुख्य वनसंरक्षक प्रवीण चव्हाण, उपवनसंरक्षक गजेंद्र नरवणे, विभागीय वनाधिकारी हरिचंद्र वाघमोडे आदींनी कर्मचाऱ्यांना वनवणवा नियंत्रणासाठी टिप्स दिल्यात. १५ जानेवारी ते १३ फेब्रुवारी दरम्यान जंगलात जाळ रेषा तयार करणे, आगीवर नियंत्रणासाठी ब्लोअर मशीन, ग्रास कटर, अग्निरक्षकांची नेमणूक झाली. व्याघ्र प्रकल्पासह राखीव वने, प्रादेशिक वन विभागाचे जंगलाच्या वनवणव्यावर नियंत्रण ठेवण्याचे निर्देश आहे.वनवणवा नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना केल्या आहेत. पुरेसा कर्मचारी वर्ग, साहित्य, नियंत्रण कक्ष आणि वनवणवा स्थळांवर सूक्ष्म लक्ष आहे. वनवणवा नियंत्रणास प्रारंभ झाला.- गजेंद्र नरवणे, उपवनसंरक्षक, अमरावती

टॅग्स :forestजंगलfireआग