शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

एसटी बस धावताहेत रिकाम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 05:01 IST

कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे उद्योग-व्यापार क्षेत्रासह इतर सर्व क्षेत्रे अडचणीत सापडली आहेत. लहान-मोठे व्यापार ही अडचणीत आले आहे. या सर्वांबरोबर एसटी महामंडळालाही जबर फटका बसला आहे. तब्बल साडेतीन महिन्यांपासून एसटी बसचे चाक एकाच जागेवर थांबले होते. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा नुकसानाचा भार महामंडळाला बसला. त्याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या मिळकतीवर झाला आहे.

ठळक मुद्देमहामंडळाला फटका, तोटा वाढतोय, अंतर्गत खर्च भागविणेही झाले कठीण

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर बाजार : तालुक्याच्या ग्रामीण भागात धावत असलेल्या एसटी बस प्रवासी नसल्याने रिकाम्या धावत आहेत. यामुळे प्रवाशांअभावी रिकाम्या धावणाऱ्या गाड्यांना महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाच्या तोट्यात वाढ झाली आहे. परिणामी प्रवाशांच्या सुविधेसाठी सुरू असणाºया एसटी बसेस बंद होण्याच्या मार्गावर आल्या आहेत. या सर्व प्रक्रिया थांबल्याने अंतर्गत खर्च भाविणेदेखील कठीण झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे उद्योग-व्यापार क्षेत्रासह इतर सर्व क्षेत्रे अडचणीत सापडली आहेत. लहान-मोठे व्यापार ही अडचणीत आले आहे. या सर्वांबरोबर एसटी महामंडळालाही जबर फटका बसला आहे. तब्बल साडेतीन महिन्यांपासून एसटी बसचे चाक एकाच जागेवर थांबले होते. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा नुकसानाचा भार महामंडळाला बसला. त्याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या मिळकतीवर झाला आहे. तोट्यातील एसटी महामंडळाने प्रवाशांच्या सुविधेसाठी काही ठिकाणी बसगाड्या सुरू केल्या. परंतु, या एसटी बस प्रवाशांविनाच रस्त्यावरून धावत आहेत. यामुळे आधीच तोट्यात असणाºया महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाला पुन्हा मोठा तोटा सहन करावा लागत आहे.लॉकडाऊनच्या शिथिलतेनंतरही नागरिक कामाशिवाय घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत. त्यामुळे बाहेरगावी, नातेवाइकांकडे वा इतरत्र जाणाºयांची संख्या रोडावली आहे. आवश्यकता भासल्यास दुचाकीने जाण्याचा पर्याय नागरिकांनी पसंत केला आहे. त्यामुळे एसटी बसला प्रवासी मिळत नाहीत. अशा स्थितीत रिकाम्या गाड्या रस्त्याने फिरवून तोटा वाढवण्यापेक्षा त्या पुढील कालावधीसाठी बंद होण्याचा मार्गावर असल्याचे चित्र आहे.प्रवाशांनी फिरवली पाठकोरोनाच्या भीतीने प्रवासी एसटी बसमध्ये बसण्यास तयार नसल्याने राज्यभरातील एसटी बसेस रिकाम्या धावत आहेत. अनेक प्रवासी खासगी वाहनांनी ये-जा करताना दिसत आहेत. कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने नागरिकांनी एसटी बसचा प्रवास तूर्तास टाळला आहे.

टॅग्स :state transportएसटी