शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
4
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
5
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
6
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
7
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
8
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
9
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
10
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
11
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
12
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
13
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
14
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
15
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
16
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
17
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
18
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
19
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
20
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!

तुरळक सरी, आल्हाददायक गारवा

By admin | Updated: March 30, 2015 00:05 IST

शनिवारच्या सांयकाळी आकाशात ढगांची गर्दी झाली होती.

अमरावती : शनिवारच्या सांयकाळी आकाशात ढगांची गर्दी झाली होती. त्यामुळे हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार एक-दोन दिवसांत पाऊस बरसणार अशी चिन्हे दिसूू लागली होती. रविवारी दुपारी ४ वाजतानंतर आकाश मेघाच्छादित झाले आणि तुरळक सरी बरसल्या. पावसाचा जोर फारसा नसला तरी कडाक्याच्या उन्हामुळे होणाऱ्या काहिलीपासून अमरावतीकरांना जरासा दिलासा मात्र मिळाला. मार्चच्या सुरूवातीला अवकाळी पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले. त्यामुळे शेतकऱ्यांची प्रचंड हानी झाली. अनेक ठिकाणी पडझडही झाली. त्यानंतर मात्र पावसाने विश्रांती घेतली. परंतु मार्चच्या शेवटी गारपिटीसह अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली होती. रविवारी तुरळक बरसलेल्या पावसाच्या सरींनी ही शक्यता खरी ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही आभाळ ढगांनी भरून आले व तुरळक सरी बसरल्या. मात्र, वृत्त लिहेपर्यंत कोठूनही गारपीट किंवा नुकसानीचे वृ्त्त नव्हते. रविवारी पारा ३९.०० अंश सेल्सिअस इतका होता. त्यामुळे सायंकाळी वातावरणातील सुखावह बदलामुळे गारवा अनुभवला. गव्हाचे नुकसानउन्हाळ्यात अचानक आलेल्या पावसामुळे गव्हाचे नुकसान होते. थोडा पाऊस पडला तरीसुध्दा गव्हाचा दर्जा कमी होतो. भाजीपाल्यावर रोग व कीडींची शक्यता असते. कांद्याचीही हानी होते, अशी माहिती कृषी शास्त्रज्ञ राजेंद्र जाणे यांनी दिली.