शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
3
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
4
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
5
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
6
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
7
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
8
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
9
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
10
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
11
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
12
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
13
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
14
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
15
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
16
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
17
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
18
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
19
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
20
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."

तुरळक सरी, आल्हाददायक गारवा

By admin | Updated: March 30, 2015 00:05 IST

शनिवारच्या सांयकाळी आकाशात ढगांची गर्दी झाली होती.

अमरावती : शनिवारच्या सांयकाळी आकाशात ढगांची गर्दी झाली होती. त्यामुळे हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार एक-दोन दिवसांत पाऊस बरसणार अशी चिन्हे दिसूू लागली होती. रविवारी दुपारी ४ वाजतानंतर आकाश मेघाच्छादित झाले आणि तुरळक सरी बरसल्या. पावसाचा जोर फारसा नसला तरी कडाक्याच्या उन्हामुळे होणाऱ्या काहिलीपासून अमरावतीकरांना जरासा दिलासा मात्र मिळाला. मार्चच्या सुरूवातीला अवकाळी पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले. त्यामुळे शेतकऱ्यांची प्रचंड हानी झाली. अनेक ठिकाणी पडझडही झाली. त्यानंतर मात्र पावसाने विश्रांती घेतली. परंतु मार्चच्या शेवटी गारपिटीसह अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली होती. रविवारी तुरळक बरसलेल्या पावसाच्या सरींनी ही शक्यता खरी ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही आभाळ ढगांनी भरून आले व तुरळक सरी बसरल्या. मात्र, वृत्त लिहेपर्यंत कोठूनही गारपीट किंवा नुकसानीचे वृ्त्त नव्हते. रविवारी पारा ३९.०० अंश सेल्सिअस इतका होता. त्यामुळे सायंकाळी वातावरणातील सुखावह बदलामुळे गारवा अनुभवला. गव्हाचे नुकसानउन्हाळ्यात अचानक आलेल्या पावसामुळे गव्हाचे नुकसान होते. थोडा पाऊस पडला तरीसुध्दा गव्हाचा दर्जा कमी होतो. भाजीपाल्यावर रोग व कीडींची शक्यता असते. कांद्याचीही हानी होते, अशी माहिती कृषी शास्त्रज्ञ राजेंद्र जाणे यांनी दिली.