शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनचे दर आवाक्याबाहेर

By admin | Updated: June 11, 2014 22:59 IST

खरीप २०१४ हंगाम सुरु होण्याअगोदरच सोयाबीन बियान्याच्या किंमतीमध्ये हजार रुपयापर्यंत वाढ झाली आहे. काळाबाजारात यापेक्षा दुप्पट दरात विक्री होत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत बियाणे कंपन्यांनी मोठ्या

रोहिणीचा दगा, मृगात प्रतीक्षा : आर्थिक विवंचनेत शेतकरीगजानन मोहोड - अमरावतीखरीप २०१४ हंगाम सुरु होण्याअगोदरच सोयाबीन बियान्याच्या किंमतीमध्ये हजार रुपयापर्यंत वाढ झाली आहे. काळाबाजारात यापेक्षा दुप्पट दरात विक्री होत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत बियाणे कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात भाववाढ केल्याने बाजारातील सोयाबीन विकत घेणे शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर आहे. रोहिणी नक्षत्र पूर्णत: कोरडे गेले. त्यामुळे शेतकऱ्याला मृगात पावसाची प्रतीक्षा, वाढलेले भाव, शेतकऱ्यांची आर्थिक विवंचना यामुळे बियाणे बाजारातील वर्दळ मंदावली आहे. परतीच्या पावसामुळे मागील वर्षीचे सोयाबीन खराब झाले. या सोयाबीनची उगवणशक्ती कमी झाली, बियाणे कंपन्याचे प्लॉट देखील खराब झाले. प्रमाणीकरणात ५० टक्क््यावर बियाणे नापास झाले. महाबीजसह अन्य कंपन्यांचा सोयाबीन पुरवठा कमी झाला. महाराष्ट्राला सर्वाधिक सोयाबीनचा पुरवठा करणाऱ्या मध्यप्रदेशातील सोयाबीनदेखील पावसाने खराब झाल्याने सोयाबीनचा पुरवठा करण्यावर विपरीत परिणाम झाला. शेतकऱ्यांजवळील सोयाबीन संपले. बाजारात सोयाबीन उपलब्ध नाही हे हेरुन सोयाबीन बियाणे उत्पादक कंपन्याद्वारा ‘अव्वाच्या सव्वा’ दराने बियाणे विक्री करण्यात येत आहे.३५ किलोची राहणार बॅगकेंद्र सरकारने महाबीजला ६० ते ६९ टक्के उगवणशक्तीचे बियाणे विकण्याची परवानगी दिली आहे. या दर्जानुसार फक्त २ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध होत आहेत. या उगवणशक्तीच्या बियाण्याची बॅग ३२०५ किलो व यापेक्षा ५ टक्के उगवणशक्ती कमी असलेल्या बियाण्याची बॅग ३५ किलोची राहणार आहे. मात्र किंमत ही ३० किलोची राहणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांची बैठक वांझोटीजिल्ह्यात सोयाबीन बियाणे टंचाईचे सावटाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी २८ एप्रिल २०१४ रोजी सोयाबीन उत्पादक कंपन्यांची बैठक घेऊन उत्पादित बियाणे जिल्ह्यातच विकण्याचे आदेश या कंपन्यांना दिलेत. किमान १५ ते २० हजार क्विंटल बियाणे उपलब्ध होऊ शकेल. प्रत्यक्षात या अन्य जिल्ह्यातदेखील सर्रास विक्री होत आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांची बैठक वांझोटीच ठरली.