शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

उत्पादन तोकडे तरीही सोयाबीन बेभाव

By admin | Updated: November 19, 2014 22:31 IST

कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनची आवक सिमित असतानाही भाव मात्र अल्प मिळत आहे. शेतमाल तारण योजनेचाही लाभ प्रत्येक शेतकऱ्याला मिळत नसल्यामुळे गरजेपोटी मिळेल

अमरावती : कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनची आवक सिमित असतानाही भाव मात्र अल्प मिळत आहे. शेतमाल तारण योजनेचाही लाभ प्रत्येक शेतकऱ्याला मिळत नसल्यामुळे गरजेपोटी मिळेल त्या भावात शेतमाल विकावा लागत आहे. मार्केटिंग फेडरेशनमार्फत सुरू असलेली तारण योजना बंद झाल्यामुळे शेतकऱ्यांवर ही नामुष्की ओढवली आहे.यावर्षीचा खरीप हंगाम शेतकऱ्यांना अखेरपर्यंत मारक ठरला. दीड महिना मान्सून उशिरा, दुबार, तिबार पेरणी, पीक ऐन फुलोऱ्यावर असताना पावसाची दडी यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आली. त्यामुळे उत्पादनात ६० टक्के घसरण आली. त्यातही विदर्भातील नगदी पीक असलेल्या सोयाबीनचा पेरा सर्वाधिक असूनही त्यालाच भाव कमी असल्याने शेतकऱ्यांची वाताहत होत आहे. काहींनी तर सवंगणीचा खर्च पाहत पीक शेतातच मोडून टाकले. शेतकऱ्यांनी ही सगळी व्यवस्था उसनवारीने केली होती. आता सावकारांना काय द्यायचे, या विवंचनेत शेतकरी दिसून येत आहे. त्यामुळे पुन्हा आत्महत्येचे सत्र सुरू होऊ शकते. आंतरराष्ट्रीय भाव कमीसोयाबीनपासून तेल उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. त्याचप्रमाणे मळीपासून निर्माण होणारी ढेप देशाबाहेर निर्यात केली जाते. येथील ढेपीला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मानाचे स्थान आहे. सोयाबीनचे विविध उपयोग आहे