शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
3
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
4
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
5
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
6
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
7
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
8
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
9
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
10
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
11
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
12
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
13
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
14
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
15
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
16
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
17
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
18
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
19
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
20
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान

शेतकऱ्यांच्या जाणून घेतल्या व्यथा

By admin | Updated: May 1, 2015 00:34 IST

संवाद पदयात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी हिरपूर येथे उपस्थित शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेतल्या

अमरावती : संवाद पदयात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी हिरपूर येथे उपस्थित शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेतल्या व त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी शेतकऱ्यांनी उपस्थित केलेले प्रश्न संसदेत मांडण्याची ग्वाही त्यांनी दिली. पदयात्रेदरम्यान हिरपूर येथे २० मिनिटांपर्यंत राहुल गांधी यांनी सततची नापिकी, अवकाळीमुळे झालेले नुकसान, शासनाकडून मिळालेली तोकडी मदत, सातबारा कोरा करणे, शेतकऱ्यांचा शेतमाल संपल्यावर वाढणारे शेतमालाचे दर, शेतमालासाठी आधारभूत भावाची हमी अशा अनेक समस्या शेतकऱ्यांच्या जाणून घेतल्यात. राहुल गांधींच्या या दौऱ्यामुळे प्रशासनाला जाग येईल काय? कापूस व सोयाबीनची आजची स्थिती, जलंसधारणाची मंदगतीने सुरू असलेली कामे, पीक विम्यात होत असलेली शेतकऱ्यांची फसवणूक आदी विषयांवर बाजार समितीचे सभापती श्रीकांत गावंडे, बंडू जगताप (जळगाव), सचिदानंद काळे (वाठोडा), पांडुरंग चवरे (निंभोरा), राजू तुपसुंदरे (रामगाव), नरुभाई शेख (रघुनाथ पेठ), शेख इब्राहिम उर्फ बब्बू भाई (दत्तापूर) या शेतकऱ्यांनी राहुल गांधी यांच्यासोबत संवाद साधला. हे सर्व प्रश्न संसदेत मांडून शेतकऱ्यांना न्याय देऊ, अशी ग्वाही त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिली. (प्रतिनिधी)