शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
2
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
3
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
4
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
5
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
6
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
7
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
8
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
9
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
10
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
11
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
12
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
13
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
14
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
15
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
16
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
17
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
18
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
19
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
20
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य

बँकेत सोशल डिस्टन्सची ऐसीतैशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2020 05:00 IST

बारा दिवसांपासून संपूर्ण राज्यासह देशभरात कोविड-१९ विषाणूचा प्रादुर्भाव थांबविण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाने 'लॉकडाऊन' घोषित केले आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण व्यापारी केंद्रे बंद आहे. तरीही नागरिकांना आपल्या जीवनावश्यक गरजा भागवण्यासाठी पैशांची गरज भासते, यासाठी त्यांना बँकांचा आधार घ्यावा लागतो. निराधार, गरीब लोकांच्या खात्यात शासनाकडून जमा झालेला पैसा तसेच पेन्शनर यांचा महिन्याचा पगार अगदी वेळेत त्यांच्या बँक खात्यात जमा होतो.

ठळक मुद्देव्यवस्थापन झोपेत । जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला खो

लोकमत न्यूज नेटवर्कअंजनगाव सुर्जी : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता सोशल डिस्टन्स हा एक महत्त्वाचा उपाय असल्याने संपूर्ण देशात त्याला अंवलब होत आहे. अंजनगांव सूर्जी शहरात मात्र स्टेट बँक, सेंट्रल बँकेत 'सोशल डिस्टन्स'चे नागरिकाना पडल्याने धोका टाळण्याच्या दृष्टीने येथे नियम कठोर करणे गरजेचे आहे.बारा दिवसांपासून संपूर्ण राज्यासह देशभरात कोविड-१९ विषाणूचा प्रादुर्भाव थांबविण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाने 'लॉकडाऊन' घोषित केले आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण व्यापारी केंद्रे बंद आहे. तरीही नागरिकांना आपल्या जीवनावश्यक गरजा भागवण्यासाठी पैशांची गरज भासते, यासाठी त्यांना बँकांचा आधार घ्यावा लागतो. निराधार, गरीब लोकांच्या खात्यात शासनाकडून जमा झालेला पैसा तसेच पेन्शनर यांचा महिन्याचा पगार अगदी वेळेत त्यांच्या बँक खात्यात जमा होतो. त्यासाठी त्यांना बँकेत येणे गरजेचे असते. अंजनगाव सूर्जी शहरात स्टेट बँक व महाराष्ट्र बँक या दोन्ही बँका जवळ-जवळ असल्याने सकाळीच काही निराधारांची गर्दी बँक परिसरात वाढत आहे. त्यातही स्टेट बँकेत व सेंट्रल बँकेत शनिवारी ग्राहकांची मोठी रांग लागली. ती पहील्या माळ्यावरून खालपर्यंत होती. रांगेत कुठेही अंतर नसून एक दुसऱ्यांना अगदी जवळ ऊभे रहावे लागल्याने एखाद्या व्यक्तीस संसर्ग असल्यास विस्फोटक परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यासाठी पोलीस प्रशासनाने या बाबीकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.बँक कर्मचाऱ्यांच्या जीवाला धोकामहाराष्ट्र बँक आणि स्टेट बँक यांची परिस्थिती जवळपास सारखीच आहे. नागरिकांना अजूनही कोरोना व्हायरसचे गांभीर्य लक्षात येत नसल्याने बँक कर्मचाऱ्यांच्यासुद्धा जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दोन्ही बँक ग्राहकांची गर्दी वाढल्याने पोलीस प्रशासनाचा सहकार्य का घेत नाही, असा प्रश्न जनतेत चर्चिला जात आहे. स्टेट बँकेच्या व सेंट्रल बँकेच्या व्यवस्थापकांनी ग्राहकांची प्रचंड गर्दी वाढल्याचे दिसत असताना आवश्यक त्या उपायोजना करण्याची गरज होती. परंतु सदर अधिकाºयांनी ही बाब गंभीरतेने का घेतली नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :bankबँक