शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

बँकेत सोशल डिस्टन्सची ऐसीतैशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2020 05:00 IST

बारा दिवसांपासून संपूर्ण राज्यासह देशभरात कोविड-१९ विषाणूचा प्रादुर्भाव थांबविण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाने 'लॉकडाऊन' घोषित केले आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण व्यापारी केंद्रे बंद आहे. तरीही नागरिकांना आपल्या जीवनावश्यक गरजा भागवण्यासाठी पैशांची गरज भासते, यासाठी त्यांना बँकांचा आधार घ्यावा लागतो. निराधार, गरीब लोकांच्या खात्यात शासनाकडून जमा झालेला पैसा तसेच पेन्शनर यांचा महिन्याचा पगार अगदी वेळेत त्यांच्या बँक खात्यात जमा होतो.

ठळक मुद्देव्यवस्थापन झोपेत । जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला खो

लोकमत न्यूज नेटवर्कअंजनगाव सुर्जी : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता सोशल डिस्टन्स हा एक महत्त्वाचा उपाय असल्याने संपूर्ण देशात त्याला अंवलब होत आहे. अंजनगांव सूर्जी शहरात मात्र स्टेट बँक, सेंट्रल बँकेत 'सोशल डिस्टन्स'चे नागरिकाना पडल्याने धोका टाळण्याच्या दृष्टीने येथे नियम कठोर करणे गरजेचे आहे.बारा दिवसांपासून संपूर्ण राज्यासह देशभरात कोविड-१९ विषाणूचा प्रादुर्भाव थांबविण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाने 'लॉकडाऊन' घोषित केले आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण व्यापारी केंद्रे बंद आहे. तरीही नागरिकांना आपल्या जीवनावश्यक गरजा भागवण्यासाठी पैशांची गरज भासते, यासाठी त्यांना बँकांचा आधार घ्यावा लागतो. निराधार, गरीब लोकांच्या खात्यात शासनाकडून जमा झालेला पैसा तसेच पेन्शनर यांचा महिन्याचा पगार अगदी वेळेत त्यांच्या बँक खात्यात जमा होतो. त्यासाठी त्यांना बँकेत येणे गरजेचे असते. अंजनगाव सूर्जी शहरात स्टेट बँक व महाराष्ट्र बँक या दोन्ही बँका जवळ-जवळ असल्याने सकाळीच काही निराधारांची गर्दी बँक परिसरात वाढत आहे. त्यातही स्टेट बँकेत व सेंट्रल बँकेत शनिवारी ग्राहकांची मोठी रांग लागली. ती पहील्या माळ्यावरून खालपर्यंत होती. रांगेत कुठेही अंतर नसून एक दुसऱ्यांना अगदी जवळ ऊभे रहावे लागल्याने एखाद्या व्यक्तीस संसर्ग असल्यास विस्फोटक परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यासाठी पोलीस प्रशासनाने या बाबीकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.बँक कर्मचाऱ्यांच्या जीवाला धोकामहाराष्ट्र बँक आणि स्टेट बँक यांची परिस्थिती जवळपास सारखीच आहे. नागरिकांना अजूनही कोरोना व्हायरसचे गांभीर्य लक्षात येत नसल्याने बँक कर्मचाऱ्यांच्यासुद्धा जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दोन्ही बँक ग्राहकांची गर्दी वाढल्याने पोलीस प्रशासनाचा सहकार्य का घेत नाही, असा प्रश्न जनतेत चर्चिला जात आहे. स्टेट बँकेच्या व सेंट्रल बँकेच्या व्यवस्थापकांनी ग्राहकांची प्रचंड गर्दी वाढल्याचे दिसत असताना आवश्यक त्या उपायोजना करण्याची गरज होती. परंतु सदर अधिकाºयांनी ही बाब गंभीरतेने का घेतली नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :bankबँक