शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

सेतू केंद्र ठप्प, शेतकºयांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 23:48 IST

कर्जमाफीचे आॅनलाईन अर्ज भरत असतांना सर्व्हर डाऊन असल्याने शेतकºयांना दररोज चकरा माराव्या लागत आहे.

ठळक मुद्देतिवस्यात कॉग्रेस आक्रमक : आॅनलाईन अर्जासाठी शेतकºयांना हेलपाटे

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कर्जमाफीचे आॅनलाईन अर्ज भरत असतांना सर्व्हर डाऊन असल्याने शेतकºयांना दररोज चकरा माराव्या लागत आहे. जिल्ह्यात सर्वात कमी अर्ज तिवसा तालुक्यात अपलोड झाले आहे.शेतकºयांना होणाºया त्रासाचे निषेधार्त तिवसा तालुका कॉग्रेस कमेटीच्या पदाधिकाºयांसह शेतकºयांनी गुरूवारी तहसीलदारांच्या कक्षात ठिय्या आंदोलन केले.समस्येचे त्वरीत निराकरण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा ईशारा यावेळी निवेदनाव्दारे देण्यात आला. विभागीय आयुक्तांसह जिल्हाधिकाºयांनी तालुक्यातील सेतू केंद्रांना भेटी दिल्यात मात्र सर्व्हर डाऊनची समस्या निकाली निघालेली नाही, शेतकरी मृत असल्यास अर्ज कोणी करावा याचा उल्लेख शासन निर्णयात नाही, आपले सरकार सेवा पोर्टल हे नेहमी बंद पडत, आधार कार्ड अपडेट नसल्यामुळे शेतकºयांना अडचणी उद्भवत आहे व तालुक्यात ही सुविधा नसल्याने हे केंद्र पहिले सुरू करण्यात यावे,१८ हजार शेतकरी प्रतीक्षेतचअमरावती : तालुक्यातील १८ हजारावर शेतकºयांचे अर्ज भरावयाचे असल्याने १५ सप्टेंचर हा अवधी कमी पडतो, यासह अन्य मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या. यावेळी तालुकाध्यक्ष मुकुंद देशमुख, दिलीप काळबांडे, संजय देशमुख, अभिजित बोके, पूजा आमले, लुकेश केने, मंगेश भगोले, उज्वला पांडव, रंजना पोजगे, वैभव वानखडे, मंगेश राऊत, अनूप अढाऊ, सचिन राऊत, अतुळ गवड, मुकूंद पुनसे, विवेक देशमुख, श्याम कांदे आदी उपस्थित होते