शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

अभियांत्रिकी, फार्मसी, कृषीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रखडली अन् महाविद्यालयांनी टीसी रोखली

By गणेश वासनिक | Updated: August 29, 2023 21:32 IST

विद्यार्थ्यांचे पुढील शिक्षण थांबले; शिष्यवृत्तीची रक्कम द्या, नंतरच मिळेल टीसी; संस्था चालकांचा पवित्रा

अमरावती : केंद्र आणि राज्य सरकारकडून मिळणाऱ्या सर्वसाधारण, ओबीसी, एससी आणि व्हीजेएनटी संवर्गातील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रखडली आहे. त्यामुळे अभियांत्रिकी, फार्मसी, कृषीच्या विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण होऊनही पुढील प्रवेशासाठी लागणारी टीसी महाविद्यालयाकडून दिली जात नाही. तर दुसरीकडे शिष्यवृत्तीची रक्कम द्या, नंतरच टीसी घ्या, असा पवित्रा शैक्षणिक संस्था चालकांनी घेतला आहे.

केंद्र सरकारचे ६० तर, राज्य सरकारचे ४० टक्के अशी शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांना दिली जाते. मात्र, गत दोन वर्षांपासून केंद्र सरकारच्या वाट्याची शिष्यवृत्तीची रक्कम मिळाली नसल्याने विद्यार्थ्यांसह पालकही त्रस्त झाले आहेत. अभियांत्रिकी, फार्मसी, मेडिकल, कृषीच्या विद्यार्थ्यांचा हा गंभीर विषय राज्यभरात चांद्यापासून बांद्यापर्यंत निर्माण झाला आहे.

शेकडो विद्यार्थी शिष्यवृत्ती अनियमिततेमुळे त्रस्त झाले आहेत. शिष्यवृत्तीची रक्कम परत मिळणार म्हणून अनेक संस्था चालक विद्यार्थ्यांना प्रवेश देतात. परंतु, गत चार वर्षांपासून शिष्यवृत्तीचा पुरता बोजवारा उडाला आहे. त्यामुळे शासनाला मागास विद्यार्थ्यांना शिक्षण घेऊ द्यायचे की नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. शिष्यवृत्तीअभावी अनेक महाविद्यालयांतील शिक्षक, कर्मचाऱ्यांचे वेतन रखडल्याची माहिती आहे.उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिष्यवृत्तीच्या नियंत्रणासाठी प्री रेग्युलेटरी समिती गठित आहे. तर केंद्र सरकारकडून शिष्यवृत्तीच्या ६० टक्के वाटा थेट नॅशनल स्कॉलरशीप पोर्टलवर विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होतो. राज्य शासनाने शिष्यवृत्तीच्या यंदा ५०८ कोटींचा निधी वितरित केला आहे. केवळ ८१ कोटी बाकी असून ते देखील लवकरच वितरित होतील.- सुमंत भांगे, सचिव, सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग.

 

टॅग्स :Amravatiअमरावतीuniversityविद्यापीठcollegeमहाविद्यालयScholarshipशिष्यवृत्ती