शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
2
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
3
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
4
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
5
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
6
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
7
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
8
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
9
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
10
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
11
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
12
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
13
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
14
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
15
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
16
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
17
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
18
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
19
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
20
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू

संत्रा पॅकिंग कारखान्याला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 17:26 IST

स्थानिक तिवसाघाट मार्गावरील एका संत्रा पॅकिंग कारखान्याला आग लागून पाच वाहनांसह सुमारे ७० लाखांचे नुकसान झाल्याची घटना सकाळी उघडकीस आली. यात दोन बोकड होरपळून दगावले.

ठळक मुद्दे७० लाखांचे नुकसान पाच वाहने, प्लास्टिक कॅरेट, दोन बोकड जळून खाक

लोकमत न्यूज नेटवर्कवरूड (अमरावती) : स्थानिक तिवसाघाट मार्गावरील एका संत्रा पॅकिंग कारखान्याला आग लागून पाच वाहनांसह सुमारे ७० लाखांचे नुकसान झाल्याची घटना सकाळी उघडकीस आली. यात दोन बोकड होरपळून दगावले.प्राप्त माहितनुसार, तिवसाघाट मार्गावर शेंदूरजना घाट येथील अब्दुल राजिकभाई यांचा संत्रा पॅकिंगचा कारखाना आहे. या कारखान्याला शुक्रवारी पहाटे ३.३० वाजताच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली. कारखान्यात प्लास्टिक व खरड्याच्या वस्तू असल्यामुळे आगीने लवकरच रौद्र रूप धारण केले. यावेळी कारखान्यात ठेवलेले तीन ट्रक, एक ट्रॅक्टर व वॅगन, हजारो प्लॉस्टिक कॅरेट होते. येथेच कारखाना मालकाचे दोन बोकड बांधून होते. तेदेखील आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.घटनेची माहिती मिळताच वरूड व शेंदूरजनाघाट नगर परिषदेचे अग्निशमन विभागाचे बंब घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळविले. जळालेल्या मालाची किंमत सुमारे ७० लाख रुपये असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. घटनास्थळाचा पंचनामा वरूड व शेंदूरजनाघाट पोलिसांनी केला.