शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
2
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
3
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
4
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
5
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
6
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
7
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
8
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
9
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
10
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
11
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
12
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
13
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
14
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
15
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
16
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
17
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
18
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
19
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
20
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?

सालबर्डीत तगडा बंदोबस्त

By admin | Updated: February 18, 2015 00:11 IST

सालबर्डी यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांसाठी प्रशासनाने सुरक्षेसंदर्भात उपाय सूचविले असून यात्रा महोत्सव २२ फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे.

अमरावती : सालबर्डी यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांसाठी प्रशासनाने सुरक्षेसंदर्भात उपाय सूचविले असून यात्रा महोत्सव २२ फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे. बैतुलचे जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर बी. पाटील यांनी भाविकांसाठी, मेडीकल टीम, अग्नीशमन यंत्र आदि व्यवस्था उपलब्ध करुन दिले आहे. पिण्याचे पाणी, प्रकाशची व्यवस्था करण्यात आली आहे. अवैध मद्यविक्रीला प्रतिबंध करण्यात आला आहे. सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची मदत घेण्यात आली आहे. दरवर्षी या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर भक्तांची गर्दी असते. नागरिकांना देखील सुरक्षेचे उपाय अवलंबण्याचे आवाहन करण्यात आले आहे.मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना व्यवस्थीत दर्शन घेता यावे यासाठी आवश्यक सर्व ठिकाणी बॅरीकेटींग करण्यात आले आहे. धोक्याच्या ठिकाणी सुचना फलक लावण्यात आले आहे. यात्रेच्या ठिकाणी वैद्यकिय चमु व रुग्णवाहिका ठेवण्यात आली आहे. पाण्याच्या डोहाच्या ठिकाणी जिवरक्षक (गोताखोर) ठेवण्यात आलेले आहे. अग्नीशामक दल याशिवाय अचानकपणे कोणतेही संकट उद्भवल्यास त्याचा सामना करण्यासाठी किंवा परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस पथक तैनात ठेवण्यात आलेले आहे. यात्रा स्थळावर पिण्याच्या पाण्यासह फिरती शौचालय, रात्रीच्यावेळी प्रकाशाची व्यवस्था करण्यात आली आहे.बेकायदेशिर दारु विक्री तसेच जुगाराच्या वाईट प्रथा सक्तीने बंद करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आलेले आहे. यात्रा परिसरातील संपुर्ण सुरक्षा व्यवस्थेच्या निगराणीसाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे.