शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
4
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
5
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
6
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
7
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
8
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
9
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
10
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
11
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
12
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
13
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
14
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
15
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
16
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
17
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
18
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
19
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
20
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!

कठड्यांचा दर्जा निकृष्ट, मुख्याधिकाऱ्यांवर गुन्हा नोंदवा

By admin | Updated: May 24, 2015 00:30 IST

कित्येक लोकांचे बळी जाण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या बाभळी येथील धोकादायक पुलाला नगरपालिकेने निकृष्ट दर्जाचे ...

मागणी : दर्यापूरचा ‘तो’ पूल ठरतोय जीवघेणादर्यापूर : कित्येक लोकांचे बळी जाण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या बाभळी येथील धोकादायक पुलाला नगरपालिकेने निकृष्ट दर्जाचे कठडे बसविल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष जयंत वाकोडे यांनी दर्यापूरच्या मुख्याधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.विविध समस्यांनी ग्रस्त बाभळीवासीयांना नदीपात्रातून कसेबसे वाटचाल करीत बनोसा शहर गाठावे लागत होते. वर्षभर बाभळीवासी या नदीतून मार्गक्रमण करुन बनोसाची बाजारपेठ गाठत असत.बाभळीच्या नागरिकांनी सोय व्हावी म्हणून त्याकाळी नगरपरिषदेने हा छोटा पूल बाभळीवासीयांच्या सेवेसाठी बांधून दिला. तोपर्यंत या ठिकाणी एकाही व्यक्तीने जीव गमवला नव्हता. परंतु पूल झाल्यापासून आजपर्यंत कधी पुलावरुन पाय घसरुन तर कधी डोहात पडून अनेकांचे बळी गेले आहे. धोकादायक पुलावर संरक्षक कठडे बांधण्यासाठी काही नगरसेवकांनीच विरोध केला होता असा आरोप जयंत वाकोडे यांनी केला आहे. परंतु मनसेने आपली मागणी रेटून धरल्यामुळे नगर पालिका प्रशासनाला त्याठिकाणी कठडे लावण्यासाठी मुहूर्त सापडला. कठडे लावण्याची इच्छाच नसलेल्या काही नगरसेवकांमुळे मुख्याधिकारी पानझाडे यांनी कसेबसे कठडे उभे केले. यासंदर्भाची चौकशी वरिष्ठांनी करावी, असे जयंत वाकोडे यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)अनेकांचे बळी घेणारा पूलदर्यापूर- बाभळी येथील जुळ्या शहरांना जोडणारा हा पूल अतिशय धोकादायक असून गणपती विसर्जन असो की, दुर्गा विसर्जन या काळात येथे अनेकांचे बळी गेले आहेत. कुणी नदीच्या डोहात पडून तर कुणाचा अपघाती मृत्यू झाला आहे.परंतु नगर पालिका प्रशासनाने या जीवघेण्या पुलावर थातूरमातूर कठडे लावून नागरिकांच्या जिवाशी एकप्रकारे खेळच चालविला आहे.