शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
2
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
3
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
4
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
5
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
6
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
7
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
9
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
10
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
11
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
12
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
13
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
14
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
१२ अफेयर, २ वर्षात झाला घटस्फोट, आता या अभिनेत्रीला थाटायचाय दुसरा संसार
16
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
17
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
18
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
19
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
20
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक

‘पीएम किसान’मधील अडसर दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2020 5:00 AM

केंद्र शासनाने शेतकरी कुटुंबांना वार्षिक सहा हजार रुपये अर्थसाहाय्य देण्याच्या निर्णय घेतला. त्यानुसार तीन टप्प्यांमध्ये हे अर्थसाहाय्य दिले जाते. या योजनेचा निधी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतो. मात्र, तालुक्यातून आलेल्या अनेक अर्जांमध्ये एखाद्या किरकोळ त्रुटीसाठी शेतकऱ्यांना वर्षभरापासून तहसील कार्यालयात चकरा माराव्या लागत आहेत तसेच योजनेच्या आर्थिक लाभापासुनही दूर रहावे लागत आहे.

ठळक मुद्दे‘ऑन दी स्पॉट’ : तीन हजार शेतकरी ठरणार लाभार्थी, त्रुटीत अडकले होते अर्ज

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर बाजार : केंद्र शासनाकडून पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या लाभापासून तालुक्यातील अनेक शेतकरी ऑनलाईन अर्जातील क्षुल्लक त्रुटींमुळे वंचित होते. अर्जातील त्रुटी त्वरित दूर करण्यासाठी स्थानिक महसूल प्रशासनाने मंडळनिहाय शिबिरांचे आयोजन केले होते. यामधून ३०२० शेतकऱ्यांच्या अर्जातील त्रुटी ‘ऑन दी स्पॉट’ दूर करण्यात आल्या.केंद्र शासनाने शेतकरी कुटुंबांना वार्षिक सहा हजार रुपये अर्थसाहाय्य देण्याच्या निर्णय घेतला. त्यानुसार तीन टप्प्यांमध्ये हे अर्थसाहाय्य दिले जाते. या योजनेचा निधी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतो. मात्र, तालुक्यातून आलेल्या अनेक अर्जांमध्ये एखाद्या किरकोळ त्रुटीसाठी शेतकऱ्यांना वर्षभरापासून तहसील कार्यालयात चकरा माराव्या लागत आहेत तसेच योजनेच्या आर्थिक लाभापासुनही दूर रहावे लागत आहे. ही बाब लक्षात येताच तहसीलदार अभिजित जगताप यांनी शेतकऱ्यांच्या अर्जातील त्रुटी तातडीने दूर करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी तालुक्यातील सात महसूल मंडळनिहाय शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.२९ जून ते ४ जुलै या दरम्यान ही शिबिरे घेण्यात आली. शिबिरांमध्ये सात मंडळांतील ३०२० शेतकºयांच्या पीएम किसानच्या अर्जातील त्रुटी दूर करण्यात आल्या. आता त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. प्रशासनाच्या भूमिकेबाबत शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.५२ हजार खातेदार २८ हजार नोंदणीतालुक्यात एकूण ५२ हजार ६२ खातेदार आहेत. अद्याप २८ हजार ४३५ पात्र लाभार्थींनी नोंदणी केली आहे. यादरम्यान करजगाव मंडळात ६३५, शिरजगाव कसबा येथे १९०, ब्राम्हणवाडा थडी येथे ५३०, बेलोरा येथे ३५०, चांदुर बाजार मंडळात ५९०, तळेगाव मोहना मंडळात ३९०, आसेगाव मंडळात ३३५ अशा एकूण ३०२० शेतकऱ्यांच्या अर्जातील त्रुटी दूर सारण्यात आल्या.पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ प्रत्येक पात्र लाभार्थी शेतकºयाला मिळावा, यासाठी मंडळनिहाय शिबिराचे आयोजन केले होते. याामध्ये ३०२० शेतकऱ्यांच्या अर्जातील त्रुटी दुरुस्त करण्यात आल्या. आता त्यांना योजनेचा लाभ मिळेल.अभिजित जगतापतहसीलदार, चांदूर बाजार

टॅग्स :agricultureशेती