शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

पावसाची दडी, पिकांना ओढ; खरीपावर दुष्काळछाया

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: September 1, 2023 17:02 IST

३९ मंडळांत २१ दिवसांवर खंड : तालुका समित्यांद्वारा पिकांची नजरअंदाज पाहणी

अमरावती : ऑगस्ट महिन्यात पावसाचा खंड राहिल्याने वाढीवरच्या पिकांची अवस्था बिकट झालेली आहे. पश्चिम विदर्भात यवतमाळ वगळता उर्वरित चार जिल्ह्यांत सरासरीच्या ६० ते ७० टक्के प्रमाणात पावसाची नोंद झाली. त्यातच ३९ महसूल मंडळांत २१ दिवसांपेक्षा जास्त काळ पावसाचा खंड राहिल्याने तालुका समित्यांद्वारा नजरअंदाज पाहणी सुरू झालेली आहे. दोन-तीन दिवसांत पाऊस न आल्यास खरिपावर दुष्काळछाया ओढवणार आहे.

यंदा मान्सून तीन आठवड्यांनी विलंबाने आल्यानंतर ५ जुलैनंतर दमदार आगमन केले. महिनाभर संततधार पाऊस व अतिवृष्टीमुळे साडेसात लाख हेक्टरमधील पिकांचे ३३ टक्क्यांवर नुकसान झालेले आहे. ऑगस्टमध्ये चार ते सहा दिवस तुरळक ठिकाणी हलका पाऊस वगळता पावसाची दडी राहिली. त्यामुळे वाढीच्या अवस्थेत असणाऱ्या पिकांना ताण आला व वाढ खुंटली आहे. काही मंडळांमध्ये जमिनीतील आर्द्रतेचे प्रमाण झपाट्याने कमी झाल्याने पिके करपायला लागली आहेत.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीCropपीकAmravatiअमरावती