शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
3
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
4
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
5
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
6
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
7
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
8
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
9
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
10
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
11
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
12
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
13
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
14
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
15
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
16
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
17
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
18
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
20
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा

रेल्वे स्टेशन मार्ग अतिक्रमणात

By admin | Updated: May 12, 2016 00:24 IST

संत गजानन महाराज मंदिर ते रेल्वे स्टेशन चौकापर्यंत किरकोळ विक्रेत्यांनी व ईतर व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात राजरोसपणे अतिक्रमण केले असून ....

किरकोळ विक्रेते, व्यावसायिकांचा हस्तक्षेप : अपघात घडल्यास जबाबदार कोण ?अमरावती : संत गजानन महाराज मंदिर ते रेल्वे स्टेशन चौकापर्यंत किरकोळ विक्रेत्यांनी व ईतर व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात राजरोसपणे अतिक्रमण केले असून या रस्त्याचा श्वास महानगरपालिकेने मोकळा करावा, अशी मागणी जोर धरु लागली आहे. या ठिकांनी दोन ते तीन लोकांनी भररस्त्यावर दुचाकी दुरुस्तीचे गॅरेच थाटले आहे. त्यामुळे हा मार्ग अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आहे. या ठिकाणी सर्व नियम धाब्यावर बसवून अनेक व्यावसायिकांनी अर्ध्या रस्त्यांपर्यंत अतिक्रमण थाटले आहे. या इर्विन चौक व राजकमल चौक, बसस्थानक चौकाकडे जाणारा हा महत्त्वाचा मार्ग असल्यामुळे या रस्त्यांवरुन हजारो वाहने ये-जा करतात त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. रस्त्याच्या कडेला वाहने दुरुस्ती करण्यात येत असल्याने या ठिकांनी नेहमीच किरकोळ अपघातसुध्दा घडतात. येथून अनेक जड वाहने जात असल्याने मोठा अपघाताची शकयता नाकारता येत नाही. त्यामुळे या ठिकाणी महानगरपालिकेच्या अतिक्रमण निमुर्लन पथकाने कारवाई करणे अपेक्षित आहे . (प्रतिनिधी)पोलिसांनी कारवाई करावी येथे कामानिमित्त आलेले नागरिक कुठेही रस्त्यावर बेशिस्त वाहने लावतात त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. या ठिकांनी वाहतूक पोलिसांचे कुठलेही नियंत्रण राहिले नाही. बेशिस्त वाहतूक व्यवस्था असल्यामुळे या ठिकांनी अपघात झाल्यास याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्या गॅरेज चालकांविरुद्ध कारवाई का नाही? सर्व नियम धाब्यावर बसवून बेशिस्तपणे रस्त्यांपर्यंत वाहने पार्किंग केली जात आह़े या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण करून वाहने दुरुस्तीचे गॅरेज लावण्यात आले आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. या गॅरेजच्या चालकांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.