शहरं
Join us  
Trending Stories
1
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
2
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
3
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
4
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
5
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
6
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
7
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
8
'EVM एक ब्लॅक बॉक्स आहे अन्...', लोकसभेच्या निकालांवर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
9
EVM वर आता इलॉन मस्क यांनी घेतली शंका; भाजपाचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही शिकवणी घेऊ”
10
EVM अनलॉक करणारा फोन वायकरांच्या नातेवाईकाकडे; भाजप म्हणतं, "शब्दांची फेरफार करुन..."
11
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! शाळा- महाविद्यालयातच मिळणार एसटी बसचा प्रवासी पास
12
"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका
13
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
14
'फादर्स डे' निमित्त प्रसाद ओकच्या पत्नीची चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात पाणी आणणारी खास पोस्ट
15
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
16
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
17
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
18
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...
19
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
20
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण

अमरावती जिल्ह्यात अचलपूर तालुक्यातील परसापूर ग्रामपंचायतीला दहा लक्ष रुपयांचे बक्षीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 11:25 AM

केंद्राच्या पंचायत राज मंत्रालयातर्फे या पुरस्काराची घोषणा १६ जून २०२० रोजी करण्यात आली. देशभरातील २७ हजार ग्रामपंचायतींपैकी राज्यात चौदा, तर अमरावती जिल्ह्यातील एकमेव परसापूर ग्रामपंचायतीला पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे राज्यातील १४ ग्रामपंचायतींची निवड

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अचलपूर तालुक्यातील परसापूर ग्रामपंचायतीला केंद्र शासन पुरस्कृत पंडित दीनदयाल उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कारस्वरूप दहा लाख रुपयांचे बक्षीस मिळाले आहे. ती जिल्ह्यातून एकमेव पुरस्कार पटकावणारी ग्रामपंचायत ठरली आहे. राज्यातील १४ ग्रामपंचायतींची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.केंद्र शासनाच्यावतीने पंडित दीनदयाल उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार २०१८-१९ या वर्षासाठी जाहीर करण्यात आला आहे. केंद्राच्या पंचायत राज मंत्रालयातर्फे या पुरस्काराची घोषणा १६ जून २०२० रोजी करण्यात आली. देशभरातील २७ हजार ग्रामपंचायतींपैकी राज्यात चौदा, तर अमरावती जिल्ह्यातील एकमेव परसापूर ग्रामपंचायतीला पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. जिल्हा परिषद, अचलपूर पंचायत समिती व परसापूर ग्रामस्थांच्या सहकार्याने ही निवड झाली. या निवडीबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येगडे, अचलपूरचे गटविकास अधिकारी जयंत बाबरे, पंचायत समिती सदस्य विशाल काकड, विस्तार अधिकारी विनोद गेडाम, महादेव कासदेकर, माजी सरपंच अरुणा वानखडे, उपसरपंच सागर राठोड, ग्रामविकास अधिकारी विनोद गेडाम, ग्रामपंचायतीचे सदस्य मुख्याध्यापक हरीश बुंदेले, शिक्षक प्रवीण कविटकर आदींनी या पुरस्काराबद्दल समाधान व्यक्त केले.

टॅग्स :Governmentसरकार