शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
3
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
4
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
5
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
6
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
7
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
8
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
9
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
10
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
11
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
12
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
13
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
14
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
15
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
16
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
17
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
18
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
19
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
20
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले

कृषिपंपाला आठवड्यातून तीन दिवस विद्युत पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 00:58 IST

रबी ओलिताच्या हंगामासाठी शेतकऱ्यांना आठवड्यातून फक्त तीन दिवस दिवसा उजेडी विद्युत पुरवठा होतो. उर्वरित वेळेत रात्री विद्युत पुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांना ओलितासाठी जिवाची जोखीम पत्करावी लागत आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची दैना : कांदा, गहू, फळबागेच्या ओलितासाठी जिवाची जोखीम

अमोल धवसे ।लोकमत न्यूज नेटवर्कनांदगाव खंडेश्वर : रबी ओलिताच्या हंगामासाठी शेतकऱ्यांना आठवड्यातून फक्त तीन दिवस दिवसा उजेडी विद्युत पुरवठा होतो. उर्वरित वेळेत रात्री विद्युत पुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांना ओलितासाठी जिवाची जोखीम पत्करावी लागत आहे.सध्या कांदा लागवण सुरू आहे. गहू व फळबागेला ओलितासाठी दिवसा फक्त तीन दिवस कृषिपंपाला विद्युत पुरवठा होतो. आठवड्यातील हेच तीन दिवसांत शेतकऱ्यांना सुसह्य जातात. थंडीचे दिवस असल्याने रात्रीचे ओलीत करणे मात्र शेतकºयांच्या जिवावर बेतणारे ठरत आहे. रात्रीचे ओलीत करण्यासाठी एक तर मजूर मिळत नाही, तर दुसरीकडे वन्यप्राण्यांची धास्ती राहते. विद्युत वाहिनीतील दोष दुरुस्त दिवसाच करावी लागते. त्यासाठी विद्युत पुरवठा बंद करावा लागतो.तालुक्यात १६६० हेक्टर क्षेत्रात गव्हाची पेरणी झाली आहे. २१ हेक्टर क्षेत्रात कांदा लागवण झाली आहे. ८१५ हेक्टर क्षेत्रात संत्रा, मोसंबी, लिंबू पिकाच्या फळबागा आहेत. त्याचे ओलीत बहुतेक शेतकरी दिवसाच करतात. त्यामुळे विद्युत पुरवठ्याचे दिवस वाढवून द्यावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.विहिरीला पाणी नाही. ती उपशावर आली आहे. रब्बी पिकांना पाण्याची गरज आहे. त्यासाठी महावितरणने दिवसा विद्युत पुरवठा करण्यासाठी दिवस वाढवून द्यावेत.- देविदास सुने,शेतकरी, नांदगाव खंडेश्वरशेतात संत्राझाडे आहेत. त्यावर मृग बहर आहे. त्याला पाण्याची नितांत गरज आहे. दिवसा फक्त तीन दिवस विद्युत पुरवठा होत असल्याने शेतातील ओलीत होत नाही.- सुखदेवराव शिरभाते,शेतकरी, नांदगाव खंडेश्वर