शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
3
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
4
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
5
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
6
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
7
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
8
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
9
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
10
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
11
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
12
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
13
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
14
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
15
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
16
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
17
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
18
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही
19
‘सुंदर’ फिरकीने भारताचा ‘रूट’ मोकळा; भारताला विजयासाठी १९३ धावांचे लक्ष्य
20
भारताचा पराभव, पण मालिका ३-२ ने जिंकली; शेफाली वर्माची अर्धशतकी खेळी व्यर्थ

ग्रामीण ठाणेदारांना बदलीचे वेध  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 20:38 IST

काही दिवसांपूर्वीच जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांनी पदभार सांभाळला असून, मुख्यालयी व मलईचे ठाणे न मिळालेल्या काही पोलीस निरीक्षकांना चांगल्या ठाण्यात बदलीचे डोहाळे लागले आहे.

- चेतन घोगरे अमरावती - काही दिवसांपूर्वीच जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांनी पदभार सांभाळला असून, मुख्यालयी व मलईचे ठाणे न मिळालेल्या काही पोलीस निरीक्षकांना चांगल्या ठाण्यात बदलीचे डोहाळे लागले आहे. त्यामुळे पोलीस वर्तुळात याची चांगलीच चर्चा रंगली आहे.मागील काही दिवसांपासून अमरावती ग्रामीण विभागात राज्यातून बदली करून आलेल्या पोलीस निरीक्षक व सहायक पोलीस निरीक्षकपदांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. यापैकी काहींना अभिनाश कुमार यांच्या कार्यकाळात पोलीस ठाण्यात ठाणेदारपदाचा कार्यभार मिळाला, तर काही अधिकारी अमरावती ग्रामीण मुख्यालय दैनंदिन कामकाज पाहत होते. पण नवे पोलीस अधीक्षक येताच मुख्यालयी असलेल्या पोलीस निरीक्षकांकडून जिल्ह्यातील चांगल्या मलईचे पोलीस ठाणे मिळावे, यासाठी उत्सुक अधिकारी सरसावले आहेत. म्हणून संबंधित पोलीस खात्यातील वरिष्ठ 'गॉडफादर'कडून लॉबिंग लावण्यात येत असल्याचे चित्र आहे. बदलीच्या यादीत वरुड, दतापूर धामणगाव रेल्वे, कुºहा, धारणी, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी, माहुली जहागीर व वाहतूक शाखेचा समावेश असल्याचे बोलले जात आहे. ठाणेदार बदलीबाबत व इतर चर्चेविषयी ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयातून माहिती घेतली असता कुणीही वरिष्ठ अधिकारी याबाबत स्पष्ट बोली शकले नाही.अतिसंवेदनशील गावांसाठी नवीन ठाणेदार नवखे  काही दिवसांवर गणपती, दुर्गा उत्सव हे येत असून, जिल्ह्यातील काही शहरे व गावे अति संवेदनशील या संवेदनशील आहेत. यामध्ये जुन्या ठाणेदारांची बदली होणे हे शक्य नसल्याचेसुद्धा बोलले जात आहे.

टॅग्स :PoliceपोलिसAmravatiअमरावती