शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

कपाशीला एकरी ५० हजार मदत द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 23:08 IST

हजारो हेक्टरवरील कपाशी पीक ऐन हंगामात बोंड अळीमुळे पूर्णत: उद्ध्वस्त झाले आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास बोंडअळीने हिरावून घेतला.

ठळक मुद्देकाँग्रेसची राज्य शासनाकडे मागणी : बोंडअळीने पीक उद्ध्वस्त, शेतकरी आक्रमक

आॅनलाईन लोकमतचांदूरबाजार : हजारो हेक्टरवरील कपाशी पीक ऐन हंगामात बोंड अळीमुळे पूर्णत: उद्ध्वस्त झाले आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास बोंडअळीने हिरावून घेतला. यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाने एकरी ५० हजार रुपये आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी तालुका काँग्रेसने तहसीलदारांमार्फत शासनाकडे केली.काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी याबाबतचे निवेदन तहसीलदार शिल्पा बोबडे यांना सादर केले. यावेळी निवेदन सादर करणाऱ्यांनी तहसीलदारांच्या पुढ्यात प्रत्यक्ष कपाशीचे झाड ठेवून, त्या झाडावरील बोंडामध्ये असलेल्या शेंदरी अळीच्या प्रकोपाचे प्रात्याक्षिक दाखविले.निवेदन सादर करताना बाजार समितीचे उपसभापती अरविंद लंगोटे, समीर देशमुख, देशमुख, गणेश आठवले, राजेंद्र घुलक्षे, खरेदी-विक्री अध्यक्ष शिवाजी बंड, किशोर देशमुख, किशोर किटकुले, नंदू किटुकले, प्रशांत लंगोटे, नंदू भोयर, अमर चौधरी, नरेंद्र दाभणे, प्रशांत भुस्कटे, फारूक शेख, निसारभाई, प्रवीण वाघमारे, विजय राऊत, सुरेश नागापुरे, अवधूत मातकर, विनायक यावलकर, नरेंद्र दाभणे उपस्थित होते.काँग्रेसच्या दहा मागण्याकाँग्रेसने एकूण १० मागण्या केल्या आहेत. यात शेतकºयांना त्वरित सरसकट कर्जमाफी, कापसाला सात हजार रुपये प्रतिक्विंटल भाव, सोयाबीनला सहा हजार प्रतिक्विंटल भाव, नाफेडच्या खरेदीतील सर्व अटी रद्द करून सरसकट सोयाबीन खरेदी, कृषिपंपाचे बिल पूर्णत: माफ, तालुक्यातील अपूर्ण असलेले सर्वच सिंचन प्रकल्प त्वरित पूर्ण करा, शेतकऱ्यांना पेरणी ते कापणी दरम्यान रोजहमीद्वारे मजूर पुरविण्यात येऊन त्यांची मजुरी शासनाने अदा करावी, भूमिहीन शेतमजुरांना दरमहा दोन हजार रुपये पेन्शन व अनुदानित घरगुती गॅस सिलिंडरची दरवाढ त्वरित रद्द करा आदी मागण्यांचा समावेश आहे.कपाशीवर झालेल्या बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. बोंड अळीने शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावल्याचे चित्र आहे. कमी पावसामुळे सोयाबीनचे फारसे उत्पादन झाले नाही. जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी उभ्या पिकावर नागर फिरवून कपाशी मोडली. शेतकऱ्यांना शासनाने एकरी आर्थिक मदत करावी, या मागणीसाठी सामान्य जनांसोबत राजकीय पक्षही पुढे सरसावले आहेत.