शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

पिंगळाई बंधाऱ्यामुळे पुराचा धोका टळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 06:01 IST

पिंगळाई नदीपात्राचे यापूर्वीच जलयुक्त शिवार योजनेंतर्गत ५० लक्ष रुपये खर्च करून खोलीकरण झाले. त्यानंतर शहराला पुराचा धोका निर्माण होऊ नये, तसेच भूगर्भातील जलपातळीत वाढ व्हावी, यासाठी पूर्वीचा बंधारा काढून टाकण्यात यावा आणि त्याऐवजी ३.५० कोटी खर्चाचा कोल्हापुरी बंधारा बांधण्यात यावा, अशी मागणी आमदार यशोमती ठाकूर यांनी सातत्याने केली होती.

ठळक मुद्देयशोमती ठाकूर : ३.५० कोटींचे बंधाºयाचे काम प्रगतीत जलपातळीतही वाढ अपेक्षित

लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : येथील पिंगळाई नदीवर ३ कोटी ५० लक्ष रुपये खर्चाचा कोल्हापुरी बंधारा बांधण्यात येणार आहे. या बंधाºयामुळे भूगर्भातील जलपातळीत वाढ होण्यासोबतच पुराचा धोकासुद्धा आता राहणार नाही, असा दावा आमदार यशोमती ठाकूर यांनी केला आहे. सततच्या पाठपुराव्यामुळेच सध्या या बंधाऱ्याचे काम प्रगतिपथावर असल्याचे त्या म्हणाल्या.पिंगळाई नदीपात्राचे यापूर्वीच जलयुक्त शिवार योजनेंतर्गत ५० लक्ष रुपये खर्च करून खोलीकरण झाले. त्यानंतर शहराला पुराचा धोका निर्माण होऊ नये, तसेच भूगर्भातील जलपातळीत वाढ व्हावी, यासाठी पूर्वीचा बंधारा काढून टाकण्यात यावा आणि त्याऐवजी ३.५० कोटी खर्चाचा कोल्हापुरी बंधारा बांधण्यात यावा, अशी मागणी आमदार यशोमती ठाकूर यांनी सातत्याने केली होती. त्यांच्या या पाठपुराव्याला यश येऊन वित्त नियोजन विभागाने नवी दिल्ली येथील व्यापकॉज या संस्थेने बंधारा स्थळाचे संरक्षण करून या कंपनीने बंधाऱ्याच्या बांधकामाला सुरुवात केली आहे. सहा महिन्यांत हे काम आता पूर्ण होणार असल्यामुळे तिवसा शहराला मुबलक पाणीपुरवठा होण्यासोबतच नदीपात्रसुद्धा स्वच्छ राहणार आहे.अप्पर वर्धाचे पाणी मिळावे यासाठी प्रयत्नउन्हाळ्यात जलस्रोत आढळल्यामुळे तिवसा शहराला पाणीटंचाई भेडसावते. त्यामुळे अप्पर वर्धा धरणाच्या नलदमयंती जलाशयातून तिवसा शहराला पाणीपुरवठा व्हावा, अशी मागणी आमदार यशोमती ठाकूर यांनी केली होती. अप्पर वर्धा धरणातील पाण्यावर शेतकऱ्यांचा हक्क आहे. नागरिक व गुरांना पिण्यासाठी पाणी मिळावे या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, अशी मागणी करून या मुद्द्यावर त्यांनी जनआंदोलनसुद्धा केले होते.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर