शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींची अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
4
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
5
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
6
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
7
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
8
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
9
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
10
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
11
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
12
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
13
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
14
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
15
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
16
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
17
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
18
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
19
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
20
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!

पाणीवापर संस्थांचा कालबद्ध कार्यक्रम राबवा

By admin | Updated: March 17, 2016 00:17 IST

मराठवाड्यातील लातूर शहरात सुमारे २५ दिवसाला एकदा पिण्याचे पाणी येते. शहरात १८०० टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो.

जिल्हाधिकारी : जलजागृती सप्ताहाचा शुभारंभअमरावती : मराठवाड्यातील लातूर शहरात सुमारे २५ दिवसाला एकदा पिण्याचे पाणी येते. शहरात १८०० टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. शहरातील रिक्षाच्या संख्येपेक्षाही पाणी पुरवठा करणाऱ्या टँकरची संख्या अधिक आहे. अशी भीषण स्थिती आपल्याकडे येणार नाही असे कोणी ठामपणे सांगू शकत नाही यासाठी पाणी व्यवस्थापनाला प्राधान्य द्यावे. जलयुक्त शिवारसाठी निवडण्यात आलेल्या गावांपैकी ३-४ गावासाठी एक पाणी वापर संस्था स्थापन करावी व अशा संस्थांवर पाणी व्यवस्थापनाची जबाबदारी द्यावी. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा सदुपयोग करुन घेण्यासाठी कृषि विभागाने पाणी वापर संस्थांचा कालबद्ध कार्यक्रम हाती घ्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी किरण गीत्ते यांनी दिले.जिल्ह्यात १६ ते २२ मार्चपर्यंत जलजागृती सप्ताह साजरा होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून बचत भवनमध्ये जिल्ह्यातील सात सिंचन प्रकल्पाचे पाणी कलशमध्ये आणण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते कलश पूजन करण्यात आले यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अधीक्षक अभियंता र.प्र.लांडेकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील पाटील, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता घाणेकर, पोहेकर, उपजिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी उपस्थित होते.गीत्ते म्हणाले, येणाऱ्या काळात शेतीला कालव्याद्वारे पाणी पुरवठा करण्याऐवजी पाईप लाईनने पाणी देण्याचा शासन विचार करत आहे. पाईप लाईनद्वारे पाणी दिल्यास उत्पादन क्षमता ४० वरुन ८०-९० टक्के पर्यंत कार्यक्षमता वाढते. जिल्ह्यात ठिबक, तुषार मोहिम राबविण्यासाठी २५ कोटी रुपये मंजूर झाले आहे. यावर २५ टक्के सबसिडी असून मोठ्या प्रमाणावर आॅनलाईन अर्ज प्राप्त आहे. जलसंपदा विभाग पाण्याची साठवणूक जरी करत असेल तरी पाण्याचा खरा ग्राहक कृषि विभाग आहे. या विभागाचा शेतकऱ्यांवर अधिक प्रभाव आहे यासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा.अशी सूचना देखिल जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे.