शहरं
Join us  
Trending Stories
1
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
2
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
3
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
4
नोकरी खाजगी, पैसा सरकारी! पंतप्रधान विकासित भारत रोजगार योजनेचं पोर्टल सुरू, किती मिळणार पैसे?
5
आईने दोन पेग घेतले, त्यानंतर..., निळ्या ड्रमातील मृतदेह प्रकरणात मुलाने दिली धक्कादायक माहिती  
6
Asia Cup 2025 : त्याची काही चूक नाही, पण... आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? पुन्हा तोच रिप्लाय
7
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?
8
Mumbai Rain Updates Live: पावसात अडकलेल्यांसाठी मुंबई महापालिका सरसावली; पाणी, खाद्यपदार्थांचे वाटप
9
मालिकेसाठी कायपण! शूटिंगसाठी मंदार आणि गिरिजा प्रभूचा कमरेभर पाण्यातून जीवघेणा प्रवास, व्हिडीओ समोर
10
नाथपंथीय दीक्षा, माऊलींची परंपरा, स्वामीकृपा; ‘सोऽहम’मंत्र देणारे पावसचे स्वामी स्वरुपानंद
11
वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले...
12
बॉयफ्रेंडसोबत राहण्याचा हट्ट, आईने १२ वर्षांच्या मुलीचं स्वतःच्या प्रियकराशी लग्न; नंतर पतीचा काटा काढला अन्.. 
13
आता रेल्वे प्रवासात कितीही सामान नेता येणार नाही, लवकरच निश्चित होतोय नियम; जाणून घ्या, कोणत्या क्लाससाठी किती मर्यादा?
14
'आम्हाला मतदान करा, राहुल गांधींना देशाचे पंतप्रधान करू', तेजस्वी यादवांची घोषणा
15
Thane: पावसाचा कहर, त्यात रस्त्यावरील पाण्यात साप; ठाणे शहरातील हा व्हिडीओ बघा
16
Mumbai Rains: मुंबईकरांसमोर आणखी एक संकट, मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली, सतर्क राहण्याचा इशारा!
17
डॉक्टर सांगतात, सणासुदीला तळणीसाठी 'या' तेलाची निवड करा; ना वजन वाढणार, ना तब्येत बिघडणार 
18
गाझामध्ये 'हा' धोकादायक आजार का पसरतोय वेगाने? उपचारही झालेत अशक्य; डॉक्टरांची डोकेदुखी वाढली!
19
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
20
"बहुत तेज बारिश है!" टीम इंडियाच्या सिलेक्शनसाठी IPL छत्रीतून सूर्या दादाची कडक एन्ट्री; व्हिडिओ व्हायरल

पालकांनो सावधान ! युवतींना प्रेमजाळ्यात फसविणारी टोळी सक्रिय

By admin | Updated: March 4, 2015 00:35 IST

प्रेम करणे गुन्हा नाही, परंतु प्रेम म्हणजे नेमके काय? प्रेमाची व्याख्याच बदलून गेली आहे.

संजय खासबागे ल्ल वरुडप्रेम करणे गुन्हा नाही, परंतु प्रेम म्हणजे नेमके काय? प्रेमाची व्याख्याच बदलून गेली आहे. आजच्या युगात लज्जा वेशीवर टांगून सार्वजनिक ठिकाणी टवाळखोर युवक-युवतींना प्रेमजाळ्यात फसविण्याचा प्रयत्न करतात. मात्र, याकडे पालकांचे पाल्यावर नसल्यामुळे मुलामुलींच्या वागणुकीमुळे अनेक सामाजिक प्रश्न निर्माण होत आहे. या गंभीर सामाजिक समस्येचा वेध घेण्यासाठी शहरातील मंदिरे, तीर्थक्षेत्र, उद्यानांना भेटी दिल्या असता काहीसा विचित्र दिसून आला. असंख्य युवक-युवती नको त्या अवस्थेत दिसत होती. त्यांना कुणाचेही भय नसल्याचे दिसून आले. तारूण्यात पदार्पन करणारी ही शाळकरी मुले गणवेशातच शाळेतून बाहेर पडली होती. त्यांनी थेट नागठाणा, शेकदरी, सालबर्डी , अप्परवर्धा प्रकल्पासारखे निर्जन स्थळ शोधले होते. एकमेकांसोबत प्रेमाच्या आणाभाका घेऊन एकमेकांशी अश्लील चाळे सुरु केले होते. अंगात शाळेचा गणवेश, दफ्तर त्यांच्या पाठीवर असते. आईबाबांना शाळेत जाण्याचे कारण सांगूून स्वैराचाराने वागणारी ही युवा पीढी आज भरकटल्याचे दिसून आले. याचा शोध कुण्याही पालकाने घेतला नाही. अगदी कमी वयातील किशोरवयीन मिशीची साधी कोर नसलेली ही मुले. प्रेमाच्या नावाखाली स्वैैैराचाराचा आनंद लुटत होते.लोकं काय म्हणतील याची तमा नव्हती. मुलांच्या भरकटलेल्या पाऊलवाटा आयुष्याचे वाटोळे करु शकतातग्रामीण मुलींना प्रलोभन देऊन फसविणारी टोळी शहरात शिक्षणासाठी ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थिनी येतात. परंतु भामटे, टवाळखोर मुले त्या मुलींना हेरतात. त्यांना मोबाईलसह आकर्षित करणाऱ्या वस्तूचे प्रलोभन देऊन भावनाप्रधान होऊन ‘मी तुझाच आहे , तुझ्याशिवाय माझे कुणीच नाही ’ ‘साथ जियेंगे , साथ मरेंगे ’ वाटेल त्या प्रेमळ शब्दाचा वापर करुन अलगदच तरुणींना आपल्या प्रेमजाळयात अडकवितात. दिवसागणिक वाढणारे दिखावू प्रेमापुढे भरपूर काही करुन जाते. यातच मोबाईलवर अश्लील फोटो, चित्रफीत काढून पुढे तिचे लैंगिक शोषण केले जाते.पोलीस प्रशासनही हतबल !टवाळखोर युवकांना धडा शिकविण्यासाठी पोलीस सक्रिय असतात. परंतु कारवाईच्या वेळी पालक समोर येत नाही. बदनामीच्या भीतीपोटी म्हणून तक्रार दिल्या जात नाही. यामुळे पालकांच्या अनावस्थेमुळे पोलीससुध्दा कारवाई करुन शकत नसल्याने हतबल झाले. यामुळे पालकांनी जागृत होऊन पुढे येण्याची गरज निर्माण झाली आहे.