शहरं
Join us  
Trending Stories
1
छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
2
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
3
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
4
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
5
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
6
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
7
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
8
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
9
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
10
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
11
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
12
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
13
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
14
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
15
जेवण आणि झोप यामध्ये नेमकं किती अंतर असावं? निरोगी आयुष्यासाठी पाळा 'हा' सोपा नियम
16
सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य
17
'बंकरमध्ये लपण्याची वेळ आलेली...', ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानी राष्ट्रपती झरदारींचा मोठा खुलासा
18
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
19
"गिरीजा ओकला पाहून इम्रान हाश्मीही झालेला दंग", प्रसिद्ध निर्मातीने सांगितला 'तो' किस्सा
20
नव्या पर्वाला सुरुवात; मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, जागावाटपही ठरले!
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठात कागदोपत्री प्रात्यक्षिक परीक्षेला लगामविद्यापीठात कागदोपत्री प्रात्यक्षिक परीक्षेला लगाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 06:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयांमध्ये घेण्यात येणाऱ्या प्रात्यक्षिक (प्रॅटिकल) परीक्षांमध्ये कागदोपत्री खानापूर्तीला लगाम ...

ठळक मुद्देफिरते पथक : बाह्यपरीक्षकांच्या कर्तव्यावर प्रश्नचिन्ह

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयांमध्ये घेण्यात येणाऱ्या प्रात्यक्षिक (प्रॅटिकल) परीक्षांमध्ये कागदोपत्री खानापूर्तीला लगाम बसणार आहे. प्रात्यक्षिक परीक्षा ही वास्तविकपणे व्हावी, यासाठी विद्यापीठाकडून स्वतंत्र पथक गठीत करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने परीक्षा विभागाने तयारी चालविली आहे.विद्यापीठ अंतर्गत ३८३ संलग्नित महाविद्यालये आहे. मात्र, दरवर्षी हिवाळी आणि उन्हाळी परीक्षेत अनिवार्य असलेली प्रात्यक्षिक परीक्षा ही त्या महाविद्यालयाचे विषय शिक्षक ‘मॅनेज’करतात, अशी तक्रार विद्यापीठाकडे प्रात्त झाली आहे. प्रात्यक्षिक परीक्षेसाठी विद्यापीठाकडून बाह्यपरीक्षकांची नेमणूक केली जाते. मात्र, प्रात्यक्षिक परीक्षेच्यावेळी विषय प्राध्यापक अथवा प्राचार्यांकडून बाह्यपरीक्षकांचे लाड पुरविले जात असल्याची ओरड आहे. त्यामुळे प्रात्यक्षिक परीक्षा आता केवळ कागदोपत्रांची खानापूर्ती शिल्लक असल्याचे बोलले जात आहे. परंतु, प्रात्यक्षिक परीक्षा ही नियमावली आणि निकषाच्या आधारावर घेण्यात यावी, यासाठी फिरत्या पथकाद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या हिवाळी २०१९ परीक्षा प्रारंभ झाल्या आहेत. ५ ते २० डिसेंबर दरम्यान प्रात्यक्षिक परीक्षांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे प्रात्यक्षिक परीक्षेत विषय प्राध्यापकांकडून हाणारी सेटींग रोखण्यासाठी आता उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्यांवर प्रात्यक्षिकांचे गुण देताना पारदर्शकता आणली जाणार आहे. काहीही न करता मर्जीतील विद्यार्थ्यांना ‘अ’ श्रेणीचे प्रात्यक्षिक गुण दिले जात होते. मात्र, आता फिरत्या पथकाद्वारे प्रात्यक्षिक परीक्षेवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. बी.ए. बी.कॉम, बीएस्सी यासह अन्य अभ्यासक्रम शाखांच्या प्रात्यक्षिक परीक्षांमध्ये सेटींग थांबणार आहे.प्रात्यक्षिक परीक्षांचा कालावधी १५ दिवसांचा असतो. त्यानुसार या परीक्षांचे नियोजन केले जाते. मात्र, प्रात्यक्षिक परीक्षांवर नियंत्रणासाठी नियुक्त बाह्यपरीक्षकांचे नियंत्रण नसल्याने या परीक्षा केवळ कागदोपत्री सुरू असल्याचा तक्रारी आहेत. त्यानुसार फिरते पथक गठित करण्यात आले.- हेमंत देशमुख,संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ अमरावती

टॅग्स :universityविद्यापीठ