शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

आॅनलाईन प्रक्रिया शेतकºयांसाठी डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 00:21 IST

शासनाने शेतकरी कर्जमाफीच्या प्रक्रियेसाठी सुरू करण्यात आलेली आॅनलाईन प्रक्रिया शेतकºयाांसाठी मोठी डोकेदुखी ठरली असून ....

ठळक मुद्दे'सर्व्हर डाऊन' : दिवसातून केवळ ४ ते ५ शेतकºयांची अर्ज नोंदणी

लोकमत न्यूज नेटवर्कजरूड : शासनाने शेतकरी कर्जमाफीच्या प्रक्रियेसाठी सुरू करण्यात आलेली आॅनलाईन प्रक्रिया शेतकºयाांसाठी मोठी डोकेदुखी ठरली असून तासनतास सर्व्हर डाऊन असल्याने दिवसभरातून ४ ते ५ शेतकºयांचे अर्ज नोंदणी होत आहेत.‘सरसकट’ या शब्दाचा उपयोग करून दीड लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा केली. यातही १५ सप्टेंबर २०१७ पर्यंत जे शेतकरी आॅनलाईन अर्ज भरतील त्यांनाच कर्जमाफीचा फायदा मिळेल, असे सांगण्यात आले. त्यानुसार गावपाळीवर ग्रामपंचायत, सेतूकेंद्रे, ई-सेवा केंद्र येथे आॅनलाईन अर्ज प्रक्रिया शेतकºयांसाठी मोफत सुरू केली खरी; मात्र ही प्रक्रिया डोकेदुखी ठरत आहे. जे शेतकरी अपंग, अंध व ज्यांचे आधार कार्ड नाही अशा शेतकºयांसोबतच कर्ज घेतल्यावर मयत शेतकºयांचा प्रश्न एरणीवर येणार आहे. त्यांना योजनेचा लाभ मिळणार की नाही, असाही प्रश्न आहे. ज्यांनी पेरणीसाठी अग्रीम १० हजार रुयपे घेतले आहेत अशा शेतकºयांना या योजनेचा लाभ होणार का, असा प्रश्न शेतक री विचारू लागले आहेत.