शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

"आता पाकिस्तानात जाऊन हनुमान चालिसा म्हणू! विश्वात भारताचा तिरंगा..."; DCM फडणवीस यांचे उद्गार

By गणेश वासनिक | Updated: September 10, 2023 17:56 IST

...पण लक्षात ठेवा, आता हनुमान चालिसा भारतातच नव्हे, तर पाकिस्तानात जाऊन म्हणू, असे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

अमरावती : हनुमान चालिसा पठण केले म्हणून महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात खासदार-आमदार राणा दाम्पत्यांना देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून थेट १२ दिवस जेलमध्ये पाठविण्यात आले. पण लक्षात ठेवा आता हनुमान चालिसा भारतातच नव्हे, तर पाकिस्तानात जाऊन म्हणू, असे उद्गार राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे काढले.

अमरावती येथे युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने आयोजित विदर्भस्तरीय दहीहंडी स्पर्धेत ते विशेष अतिथी म्हणून बोलत होते. फडणवीस म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताची विकासाकडे वाटचाल सुरू आहे. चंद्रयान-३ हे दक्षिण ध्रुवावर उतरविणारा भारत देश पहिला ठरला आहे. त्यामुळे आता इंडिया नव्हे तर भारत मातेचा नारा गुंजणार आहे. भारत हा प्रभू श्रीराम, हनुमान आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा देश आहे. तामिळनाडू राज्य सरकारातील प्रबळ मंत्री असलेल्या उदयनिधी स्टॅलिन यांनी हिंदू धर्म हा कोविड, मलेरियासारखा असून, तो संपणार असे व्यक्तव्य केल्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना ते म्हणाले, हिंदू धर्म कधीही संपणार नाही. यापूर्वीदेखील अनेकदा आक्रमण झालेत. पण स्टॅलिनसारखे हजारो आले तरी हिंदू धर्म कोणीही नष्ट करू शकत नाही. या देशाचे कणखर नेतृत्व नरेंद्र मोदी यांच्याकडे आहे, म्हणूनच विश्वात भारताचा तिरंगा डौलाने फडकत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

यावेळी मंचावर खासदार नवनीत राणा, डॉ. अनिल बोंडे, आमदार रवि राणा, अभिनेत्री शिल्पा शेट्टी, अभिनेता राजपाल यादव, भाजपचे नेते किरण पातुरकर, ॲड. प्रशांत देशपांडे, संजय तिरथकर यासह युवा स्वाभिमान पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होेते. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाPakistanपाकिस्तान