शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

"आता पाकिस्तानात जाऊन हनुमान चालिसा म्हणू! विश्वात भारताचा तिरंगा..."; DCM फडणवीस यांचे उद्गार

By गणेश वासनिक | Updated: September 10, 2023 17:56 IST

...पण लक्षात ठेवा, आता हनुमान चालिसा भारतातच नव्हे, तर पाकिस्तानात जाऊन म्हणू, असे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

अमरावती : हनुमान चालिसा पठण केले म्हणून महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात खासदार-आमदार राणा दाम्पत्यांना देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून थेट १२ दिवस जेलमध्ये पाठविण्यात आले. पण लक्षात ठेवा आता हनुमान चालिसा भारतातच नव्हे, तर पाकिस्तानात जाऊन म्हणू, असे उद्गार राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे काढले.

अमरावती येथे युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने आयोजित विदर्भस्तरीय दहीहंडी स्पर्धेत ते विशेष अतिथी म्हणून बोलत होते. फडणवीस म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताची विकासाकडे वाटचाल सुरू आहे. चंद्रयान-३ हे दक्षिण ध्रुवावर उतरविणारा भारत देश पहिला ठरला आहे. त्यामुळे आता इंडिया नव्हे तर भारत मातेचा नारा गुंजणार आहे. भारत हा प्रभू श्रीराम, हनुमान आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा देश आहे. तामिळनाडू राज्य सरकारातील प्रबळ मंत्री असलेल्या उदयनिधी स्टॅलिन यांनी हिंदू धर्म हा कोविड, मलेरियासारखा असून, तो संपणार असे व्यक्तव्य केल्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना ते म्हणाले, हिंदू धर्म कधीही संपणार नाही. यापूर्वीदेखील अनेकदा आक्रमण झालेत. पण स्टॅलिनसारखे हजारो आले तरी हिंदू धर्म कोणीही नष्ट करू शकत नाही. या देशाचे कणखर नेतृत्व नरेंद्र मोदी यांच्याकडे आहे, म्हणूनच विश्वात भारताचा तिरंगा डौलाने फडकत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

यावेळी मंचावर खासदार नवनीत राणा, डॉ. अनिल बोंडे, आमदार रवि राणा, अभिनेत्री शिल्पा शेट्टी, अभिनेता राजपाल यादव, भाजपचे नेते किरण पातुरकर, ॲड. प्रशांत देशपांडे, संजय तिरथकर यासह युवा स्वाभिमान पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होेते. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाPakistanपाकिस्तान