शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

आता खासगी एजन्सी करणार पाणी बिल वसुली

By admin | Updated: July 1, 2015 00:37 IST

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आता पाणी बिलांची वसुली खासगी एजन्सीमार्फत करणार आहे.

वसुली वाढविण्याचे प्रयत्न : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचा निर्णय वैभव बाबरेकर अमरावतीमहाराष्ट्र जीवन प्राधिकरण आता पाणी बिलांची वसुली खासगी एजन्सीमार्फत करणार आहे. वसुली वाढविण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे शहरात सुमारे ८० हजार ग्राहक असून दरवर्षी ३० कोटींच्या जवळपास वसुली केली जाते. आतापर्यंत ग्राहकांवर जवळपास २० कोटींची थकबाकी असल्याचे निदर्शनास आले आहे. जीवन प्राधिकरणचे उत्पन्न व खर्च बघता दोन्ही जवळपास सारखेच असल्याचे निदर्शनास आले आहे. जीवन प्राधिकरणचे कर्मचारी ग्राहकांच्या घरी जाऊन पाणीमीटरचे रिडिंग घेतात. मात्र, त्या तुलनेत वसुली कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आता खासगी एजन्सीमार्फत रिडिंग व वसुली करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खासगी एजन्सीज जीवन प्राधिकरणने दिलेल्या नियमावलीनुसार मीटर रिडिंग व वसुली करणार आहे. आतापर्यंत केवळ रिडिंग घेऊन ग्राहकांना बिले पाठविण्यात येत होती. मात्र, आता विद्युत मीटरप्रमाणेच पाणीमीटरचे छायाचित्र काढण्याचे निर्देश खासगी एजन्सीला देण्यात आले आहे. त्याकरिता निविदा प्रक्रिया सुरु करण्यात आली असून लवकरच खासगी एजन्सीमार्फत बिल रिडिंग व वसुली सुरु करण्यात येणार आहे. पाणी बिलांची मुद्दल नागरिकांनी भरल्यास बिलावरील व्याज माफ करणारी निर्भय योजना ३१ जुलैपर्यंत राबविण्यात येत आहे.