शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

आसेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात पाणीही मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 05:00 IST

प्राथमिक आरोग्य केंद्र गावापासून काही अंतरावर असून, त्या ठिकाणी नळ, विहिर तथा अन्य पर्यायी व्यवस्था नाही. कर्मचाऱ्यांनाही पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. आरोग्य सुविधांवर लक्षावधीच्या खर्चाचा गाजावाजा शासनाकडून करण्यात येतो. मात्र, ग्रामीण भागात शासकीय रुग्णालयांची अवस्था आसेगाव पूर्णा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावरून प्रकट होते.

ठळक मुद्देयंत्रणेचे दुर्लक्ष : केवळ बाह्यरुग्ण तपासणी, रेफरचे सत्र

किशोर मोकलकर ।लोकमत न्यूज नेटवर्कआसेगाव पूर्णा : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील बोअरवेल दोन महिन्यांपासून बंद असल्याने रुग्ण, आरोग्य अधिकारी-कर्मचाऱ्यांना पिण्याचे पाणी दुरापास्त झाले आहे.प्राथमिक आरोग्य केंद्र गावापासून काही अंतरावर असून, त्या ठिकाणी नळ, विहिर तथा अन्य पर्यायी व्यवस्था नाही. कर्मचाऱ्यांनाही पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. आरोग्य सुविधांवर लक्षावधीच्या खर्चाचा गाजावाजा शासनाकडून करण्यात येतो. मात्र, ग्रामीण भागात शासकीय रुग्णालयांची अवस्था आसेगाव पूर्णा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावरून प्रकट होते. जवळपास २५ गावांतील आरोग्याची जबाबदारी असणाºया या केंद्रात रोज शेकडो रुग्ण येतात. किरकोळ आजारी रुग्णांनाही जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवले जाते, असा आरोप आरोग्य समिती सदस्य रूचा वाटाणे यांनी केला. आहे.नादुरुस्त बोअरवेलबाबत संबंधित अधिकाºयांना कळविले आहे. बोअरवेलचे काम त्वरित करणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.- डॉ. समीना खानवैद्यकीय अधिकारीआपण यासंदर्भात डीएचओ रणदळे यांच्याशी चर्चा केली. दोन दिवसांत बोअरवेलचा प्रश्न सोडविणार असल्याचे त्यांनी सांगितले.- श्याम मसराम,जि.प. सदस्य

टॅग्स :Waterपाणी